‘या’ सहा चुका कराल, तर तरुणपणीच म्हातारे व्हाल; पहा कारण…

वाढत्या वयाबरोबर शरीर थकले तरी मन तरुण ठेवता येते असे म्हणतात. मात्र लेखात दिलेल्या सहा चुका टाळल्या तर तरुणपणीच येणारे म्हातारपण थांबवता येईल हे नक्की. त्यासाठी दिलेले बदल आजपासूनच दैनंदिन जीवनात अंमलात आणायला सुरुवात करा. साखरेचे अति सेवन तरुण वयात खाण्या-पिण्याच्या जडलेल्या सवयी म्हातारपणी त्रासदायक ठरू शकतात. जसे की दिवसभरात ७-८ वेळा चहा पिणे, गोड […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा ‘हे’ ५ बदल, अपचन – डिहायड्रेशन होणार नाही 

दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या […]

अधिक वाचा..

पाणी पिताना हमखास सगळेच करतात ‘या’ ४ चुका, पाणी पिऊनही तब्येत बिघडण्याचा धोका

आपण शाळेत शिकलो आहोत की ‘जल हेच जीवन.’ माणसाचे शरीर ६० ते ७० टक्के पाण्याचे बनले आहे. योग्य प्रमाणात पाणी पिणे फारच गरजेचे असते. पचनसंस्थेपासून चेतासंस्थेपर्यंत सगळ्याच शारीरिक संस्थांना पाण्याची गरज असते. ऋतू बदलला की शरीरासाठी पाण्याची गरजही बदलते. थंडीच्या दिवसांमध्ये पाणी कमी प्यायले जाते. तसेच उन्हाळा आला की आपण गटागट तांब्याच्या तांबे संपवून टाकतो. […]

अधिक वाचा..

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षण

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं कारण लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे. लिव्हर पचन, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म आणि शरीरातील पोषक तत्वाचे भंडार आहे. लिव्हर पित्ताचं उत्पादनं वाढवते ज्यामुळे फॅट्स कमी होण्यात मदत होते. यामुळे रक्तातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी दालचिनी खाण्याचे फायदे

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. हृदयविकारावर नियंत्रण ठेवते ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल 

मेष: आठवड्याच्या पहिल्या दिवशी ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात नफा मिळण्याची चिन्हे आहेत आणि काही जुने अडकलेले पैसे देखील मिळू शकतात. तुम्हाला कुटुंबासह वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल. जोडीदारासह महत्त्वाची चर्चा होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस विशेषतः फलदायी राहील. आरोग्य सामान्य […]

अधिक वाचा..

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लसूण कच्चा खावा की भाजून खावा

लसणाचा वापर भारतात वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. यानं पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच शरीराला अनेक फायदेही मिळतात. लसणाला आयुर्वेदात एक शक्तीशाली वनस्पती मानलं गेलं आहे. कारण आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा वापर केला जातो. शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठीही कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याची तिखट आणि डार्क टेस्टमुळे कच्चा लसूण […]

अधिक वाचा..

तुम्हाला डायबिटिस आहे की थायरॉईड हे आपल्या नखांवरून समजेल 

नखे आपल्या सौंदर्याचा भाग आहे. आपल्या बोटांना अधिक सुंदर बनवण्याचे काम नखे करते. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या नेलपेन्ट लावून त्या नखांच्या सौंदर्यात आणखी भर घालतात. बरेचदा नखे कमकुवत असताना ती वारंवार तुटतात देखील. आपली नखे कापल्यानंतर पटकन वाढत असतील तर शरीरातील आवश्यक अवयवांचे जैविक वय हळूहळू वाढते. यामध्ये हृदय, मूत्रपिंड, […]

अधिक वाचा..

रात्रभर भरपूर झोप झाली तरी दिवसभर आळस, दुपारी डूलकी लागते पाहा ‘असं’ का होतंय…

हेल्दी राहण्यासाठी पुरेशी आणि चांगली झोप घेणं खूप महत्वाचं असतं. जर झोप पूर्ण झाली नाही तर दिवसभर आळस येतो आणि पुन्हा पुन्हा झोप लागते. मात्र, काही लोकांना रात्री चांगली झोप झाल्यावरही दिवसा झोप येत राहते. बेडवर पडल्या पडल्या त्यांना लगेच झोप लागते. प्रमाणापेक्षा जास्त झोप येणं एखाद्या गंभीर समस्येचा संकेत असू शकतो. ज्या लोकांना झोप […]

अधिक वाचा..

उष्माघात वाढतोय काळजी घ्या

आता कुठे सुरुवात झाली. उन्हाळा सुरू होऊन पण जीव नकोसा करून टाकतो त्यासाठी आता पासून हे उपाय सुरू टेवले तर उन्हाळा ची तीव्रता. कमी भासेल. शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते. म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील. उपाय १) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही. २) […]

अधिक वाचा..