जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कठोर परिश्रम करण्याचा असेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल तरच प्रलंबित कामे पूर्ण होतील. यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी थकवा येऊ शकतो आणि डोकेदुखी, ताप येऊ शकतो त्यामुळे आज तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज इच्छा नसताना तुम्हाला खर्च करावा लागेल त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. पण जर […]

अधिक वाचा..

झोपताना डोक्यात अनेक विचार येतात, भरकटलेलं मन शांत करण्यासाठी करा ‘या’ सोप्या गोष्टी

अनेक लोकांना वेगवेगळ्या कारणांनी रात्री झोप न येण्याची समस्या होते. जास्तीत जास्त लोकांना रात्री झोपेवेळी मनात वेगवेगळे विचार येतात, त्यामुळेही त्यांना झोप लागत नाही. मनात सतत वेगवेगळे विचार झोपेत खोळंबा घालतात. अशात रात्री लवकर झोप येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी फ्रेशही वाटत नाही. तसेच आजारीही पडू शकता. डीप ब्रीदिंग… झोपण्याआधी डीप ब्रीदिंग एक्सरसाईज करून […]

अधिक वाचा..

रात्री फळं खावीत की नाही, जाणून घ्या फळं खाण्याची योग्य वेळ

फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. नियमितपणे वेगवेगळ्या फळांचं सेवन करण्याचा आणि ज्यूस पिण्याचा सल्ला एक्सपर्ट देत असतात. पण फळं कोणत्या वेळी खावेत आणि कोणत्या वेळी नाही, याबाबत लोक कन्फ्यूज असतात. काही लोक म्हणतात की, फळं रात्री खावीत तर काही लोक म्हणजे रात्री फळं खाणं नुकसानकारक असतं. कधी खावीत फळ फळं खाण्याची सगळ्यात योग्य सकाळी […]

अधिक वाचा..

गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे

सकाळी गरम पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. गरम पाणी फक्त वजनच कमी करत नाही तर ह्याचे बाकीचे अनेक फायदे आहेत. सामान्यतः ८ ते १० ग्लास पाणी शरीरासाठी खूप गरजेचे असते, पण दिवसातून ३ वेळा गरळ पाण्याची सवय ठेवली तर शरीराच्या आजारापासून आपण वाचू शकतो. वजन कमी करतं जर तुमचे वजन नियमित वाढत आहे आणि […]

अधिक वाचा..

तुमचंही सतत डोकं दुखत असेल तर वेळीच व्हा सावध; या गंभीर आजाराचा वाढू शकतो मोठा धोका

वारंवार डोकेदुखीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. हे ब्रेन ट्यूमरचं लक्षण असू शकतं. आकडेवारीनुसार, ब्रेन ट्यूमरमुळे दरवर्षी सुमारे २.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. २०२० मध्ये या आजाराने २.४६ लाख लोकांचा बळी घेतला. आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, काही वेळा ट्यूमर इतका हळूहळू वाढतो की त्याची लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ते अधिक धोकादायक ठरू शकतं. डोकेदुखी […]

अधिक वाचा..

चक्क चहा पिऊन होईल अ‍ॅसिडीटी कमी एकदा पिऊन तर पाहा हर्बल टीचे ‘हे’ ४ प्रकार…

आपल्यापैकी बऱ्याच जणांना अ‍ॅसिडीटीची समस्या कायम सतावते. अ‍ॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि त्यानंतर डोकेदुखी, उलट्या हा सगळा त्रास असह्य असतो. खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मसालेदार आणि तेलकट सतत खाल्ल्यामुळे अशाप्रकारच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात आणि शरीरात आम्ल तयार होते. हे आम्ल जोपर्यंत शरीराबाहेर पडत नाही […]

अधिक वाचा..

शंकराला प्रेमानं वाहतो ती ५ फुल अत्यंत औषधी-अनेक दुखणीखुपणी होतील दूर…

महाशिवरात्री हा शिवभक्तांसाठी अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी भगवान शंकरासह देवी पार्वतीची देखील विधीवत पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाह संपन्न झाला होता. म्हणून महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणती ५ फुलं महादेवाला प्रिय आहेत, जी वाहायला हवीत. इतकेच नाही तर ही फुले […]

अधिक वाचा..

रोज सकाळी नाश्ता करण्याआधी करा या ५ गोष्टी रोज, हार्ट अटॅक येणारच नाही

जगभरात सगळ्यात जास्त लोकांचा जीव हार्ट अटॅकमुळे जातो. आधी ही समस्या केवळ वृद्ध लोकांमध्ये होणारी समस्या म्हणून ओळखली जात होती. मात्र, आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे कमी वयातही हार्ट अटॅकमुळे लोकांचा जीव जात आहे. नियमितपणे एक्सरसाईज न करणं, शरीराची हालचाल न करणं, जास्त स्ट्रेस यामुळेही हार्ट अटॅकच्या घटना वाढल्या आहेत. अशात बरेच लोक […]

अधिक वाचा..

काळी बुरशी मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोका; काय आहेत या आजाराची लक्षणे…

बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकरमायकोसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. ती मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. बहुतेक लोक त्यांच्या जीवनात कधीतरी म्युकर बीजाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. परंतु बहुतांशवेळा या बुरशीजन्य संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम […]

अधिक वाचा..

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला; वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे…

जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो. जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून […]

अधिक वाचा..