किडनी खराब होण्यासाठी कारणीभूत ठरतात या गोष्टी

किडनी शरीरातील महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. पण आपल्याचा काही चुकीच्या सवयींमुळे किडनीचं काम मंदावतं. ज्यामुळे अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो, अशात आपल्या आहारावर तुम्ही लक्ष देण्याची फार गरज असते. जर तुमच्याच चुकांमुळे दोन्ही किडनी खराब झाल्यावर जीवही जाऊ शकतो. त्यामुळे काही पदार्थ आहारातून लगेच दूर केले पाहिजे, असे काही पदार्थ असतात जे किडन्यांना लवकर […]

अधिक वाचा..

पोटाचा कॅन्सर कसा होतो

पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात. ◆जवस चटणी खा व हार्ट अटॅकला दूर ठेवा. ◆पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे, ◆‎भुक कमी होणे, ◆अपचनाच्या तक्रारी उद्भवणे, ●‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे, ◆‎मळमळ किंवा […]

अधिक वाचा..

त्वचेवरील पांढरे डाग (कोड) दूर करण्याचा रामबाण उपाय

हळदीसह या तेलाचा वापर करा काही लोकांच्या चेहऱ्याचा आणि हाताचा रंग बदलू लागतो हे तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल. त्यांच्या तोंडावर, हातावर, पायांवर आणि हळूहळू संपूर्ण शरीरावर पांढरे डाग दिसतात. त्यावर उपचार करण्यासाठी लोक इकडे-तिकडे भटकतात, पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. यावर उपाय न मिळाल्यास हे पांढरे डाग शरीरभर पसरू लागतात. पांढरे डाग का […]

अधिक वाचा..
jaggery

थंडीत गुळ चपाती खाण्याचे जबरदस्त फायदे…

गुळ खाल्ल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. चपातीबरोबर गुळ खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो याशिवाय गूळ एनर्जीचा एक चांगला स्त्रोत आहे. गुळाच्या सेवनाने पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात. पचनक्रियादेखील चांगली राहते. थंडीमध्ये गुळ चपाती खाण्याचे अनेक फायदे आहेत. १) जुन्या गुळाचा वापर करा… जूना गूळ नवीन गुळाच्या तुलनेत जास्तीत जास्त फायदे देतो. ज्यामुळे रक्त साफ होण्यास मदत होते. […]

अधिक वाचा..

शरीरात या ५ गोष्टी कमी झाल्या तर हृदय पडेल बंद

हृदय आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव आहे. जर ते बंद पडलं तर आपणं जिवंत राहू शकत नाही. निरोगी राहण्यासाठी हृदय चांगलं असणं गरजेचं आहे, अशात हृदयाची खूप काळजी घेणंही गरजेचं आहे. ज्याप्रकारे गेल्या काही दिवसात हृदयरोग वाढले आहेत, त्यामुळे हेल्थबाबत टेंशन वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. जर तुमचं खाणं-पिणं चांगलं […]

अधिक वाचा..

डेंग्यू ताप म्हणजे काय? 

डेंग्यू ताप हा एडिस इजिप्ती या डासांद्वारे पसरणारा आजार असून तो डेंग्यूच्या एकूण चार विषाणूंपैकी कोणत्याही एका विषाणूमुळे होऊ शकतो. घरातील किंवा घराशेजारील साठलेल्या स्वच्छ पाण्यातून एडिस इजिप्ती या डासांची पैदास होत असते. डेंगू कसा होतो, डेंग्यूची कारणे, लक्षणे, निदान आणि त्यावरील उपचार याविषयी माहिती या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी दिली आहे. डेंग्यू कशामुळे […]

अधिक वाचा..

लिंबू पाण्यात हे खास पावडर टाकून करा सेवन…

लिंबू पाणी आणि काळ्या मिऱ्याचं पावडर… बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी एक बेस्ट ड्रिंक आहे. जर यात काळ्या मिऱ्यांची पूड मिक्स करून सेवन कराल तर याचा खूप फायदा मिळतो. याने पचनतंत्र निरोगी राहतं आणि मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. स्टडीनुसार, यात व्हिटॅमिन सी असतं, ज्याचा विषारी पदार्थ काढण्यासाठी वापर केला जातो. इतरही काही फायदेशीर ज्यूस… आवळा ज्यूस… […]

अधिक वाचा..

अ‍ॅलर्जी म्हणजे काय?

अ‍ॅलर्जी करणारे पदार्थ शरीरात गेल्यानंतर शरीरातील पेशी त्यांच्याविरुद्ध प्रतिद्रव्ये तयार करतात. लस दिल्यानंतर याच प्रक्रियेतून रोग प्रतिबंधक प्रतिद्रव्ये वा अँटीबॉडीज् तयार होतात. अ‍ॅलर्जीत चुकीच्या प्रतिसादामुळे विपरीत परिणाम घडवून आणणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतात, या अँटीबॉडीज्च्या परिणामामुळे हिस्टामीन, संथगतीने क्रिया करणारा ‘अ’ पदार्थ अशा घटकांची निर्मिती होते. या घटकांच्या परिणामामुळे छोटया श्वासनलिकांचे स्नायू आकुंचन पावतात. रक्तवाहिन्या रुंदावून […]

अधिक वाचा..
papaya-juice

पपईच्या पानांनी खरंच डेंग्यू बरा होतो का? सत्य घ्या जाणून…

डेंग्यूच्या रूग्णांची संख्या सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. डेंग्यू हा एक गंभीर आजार आहे, जो डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. डेंग्यूमुळे अनेकदा शरीरात प्लेटलेट्सची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची पातळी देखील कमी होऊ शकते. डेंग्यूमध्ये पपईच्या पानांच्या फायद्यांबाबत सोशल मीडियावर अनेक दावे करण्यात आले आहेत. मात्र, या दाव्यांना काही शास्त्रीय आधार आहे का? डेंग्यूच्या […]

अधिक वाचा..

पाय दुखणे आणि त्यावरील घरगुती उपाय

पायाचं दुखणं म्हणजे काय? आपले पाय हे हाडं, लिगामेंट्स, टेंडन्स (ligament, tendons) आणि स्नायूपासून बनलेले असतात. या चारही घटकांनी योग्य रितीने काम न केल्यास पाय दुखू शकतात. जेव्हा आपण उभे राहतो किंवा चालतो तेव्हा आपल्या पायांवर दबाव पडतो. ज्यामुळे पाय दुखणंही कॉमन गोष्ट आहे. पाय दुखण्याची लक्षण पायाच्या एक किंवा अधिक भागात दुखू लागल्यास किंवा […]

अधिक वाचा..