डेंग्यू पासून बचाव कसा करावा

सध्या पावसाळा सुरु असल्याने ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू ताप, डासांमुळे होणारा विषाणूजन्य संसर्ग रोग आहे. डब्यातील साचलेले पाणी, टाकून दिलेले टायर आणि पाण्याच्या साठवणुकीच्या टाक्या खराब असणे यासारखे घटक डासांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. कमकुवत रोगप्रतिकारक क्षमता असणारे लोक, लहान मुले आणि वृद्ध लोक डेंग्यूच्या संसर्गास बळी पडतात. जेव्हा संक्रमित डास […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात साथीच्या रोगांपासून मुलांना दूर कसे ठेवाल

पावसाळा जसा आनंददायी असतो, तसाच तो साथरोगांचा हंगामही असतो. मात्र पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हवेतील जतूंच्या वाढीसाठी पावसाळा पोषक ठरतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर होतो. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, व्हायरल ताप, सर्दी-खोकला, अन्न-विषबाधा यांसारखे अनेक संसर्गजन्य रोग वाढतात. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती प्रौढांपेक्षा कमी असते, त्यामुळे त्यांना या रोगांचा धोका जास्त असतो. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे

शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. म्हणून शेवग्याची शेंग सुपरफूड मानली जाते. तर शेवग्याच्या शेंगप्रमाणेच या वनस्पतीची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शेवग्याचे पाणी आरोग्यासाठी अनेक प्रकारे […]

अधिक वाचा..

काळा चहा पिण्याचे फायदे 

काळा चहा म्हणजेच दूध नसलेला चहा. घटक कमी गुळ + कमी चहापावडर + गवती चहा (असल्यास) + आलं किंवा सुंठपावडर किंवा काळीमिरी किंवा आयुर्वैदिक चहा मसाला (कोणतेही एकच). इत्यादी फायदे १) काळ्या चहात केटकिन्स असल्याने हॄदयाचे उत्तम प्रकारे संरक्षण होते. २) रक्तातील प्लेटलेट्सच्या गुठळ्या होत नाहीत. रक्त पातळ राहते. ३) अँन्टिआँक्सिडंटस् असल्याने तारूण्य टिकून राहते. […]

अधिक वाचा..

डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी कोणत्या भाज्या खाव्यात…

मधुमेह हा एक चयापचय रोग आहे, त्यामध्ये शरीरात ग्लुकोज किंवा साखरेची पातळी असामान्यपणे वाढते. जेव्हा शरीर पुरेशा प्रमाणात इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही किंवा उन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही. त्यावेळी रकतातील साखर वाढू लागते. चुकीच्या खाण्याच्या सवयी, ताणतणाव, लठ्ठपणा, शारीरिक निष्क्रियता आणि अनुवांशिक कारणे या आजाराला आणखी वाढवतात. जर रक्तातील साखर नियंत्रित केली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्तम असून विशेष सन्मान प्राप्त होऊ शकतो. भौतिक प्रगतीचे योग चांगले आहेत. धनलाभाचे योग आहेत तसेच रात्री व्यवसायात एखादी महत्त्वाची डील फायनल होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहेत. समाजात दानधर्म आणि शुभकार्यावर खर्च करणार आहात. तुमचा मानसन्मान वाढेल. वृषभ: आजचा दिवस उत्तम असून तुमचे लक्ष नवीन योजनांकडे असेल. ऑफिसमध्ये […]

अधिक वाचा..

गाढ झोप येण्यासाठीचे उपाय

रात्री चांगली झोप येण्यासाठी 7 ते 8 वाजता दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे. फार जास्त जड काही न खाता हलकं काहीतरी खावं. 8 वाजतानंतर पूर्ण घरातील लाइट डिम ठेवा. प्रकाश कमी असेल तर झोप लवकर लागेल. रात्रीचं जेवण झाल्यानंतर मेंदू एक्साइट होईल असं काही करू नका. जसे की, हॉरर सिनेमा बघणे किंवा ऑफिसचं काम करणे. […]

अधिक वाचा..

जेवणाच्या 15 मिनिटे आधी आले, लिंबाचा रस आणि सैंधव मीठ खाल्ल्यास काय होते

आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या अनेक गोष्टी औषधी गुणधर्मांचा खजिना असतात. अगदी काही आजारांपासून ते स्किन केअरपर्यंत सर्वचबाबतीत किचनमधील काही गोष्टींचा वापर करू शकतो. त्याचपद्धतीने पोटाच्या समस्येच्याबाबत देखील आपण घरगुती उपायांनी नक्कीच आराम मिळवू शकतो. अनेकदा आपण असंही ऐकलं असेल की जेवणाच्या अर्धातास आधी पाणी प्या किंवा जेवण झाल्यावर अर्धातासानंतर पाणी प्या. त्यामागे केलेल्या जेवणाचे नीट पचन […]

अधिक वाचा..

आपण आजारीच पडू नये यासाठी काही 10 सोपे पण प्रभावी उपाय

१) सकस आहार  रोज ताजं, घरचं शिजवलेलं खा. साखर, मैदा, तळलेले पदार्थ कमी ठेवा. रोज फळं, भाज्या, डाळी, दूध/दही घ्या. २) पाणी योग्य प्रमाणात दिवसाला ८-१० ग्लास गरम/कोमट पाणी प्या. प्लास्टिक बाटली ऐवजी स्टील/कॉपर वापरा. ३) नियमित झोप  रात्री १०-११ पर्यंत झोपा, ७ तास झोप आवश्यक. ४) व्यायाम/योगा रोज ३० मिनिटं चालणं, योगा, प्राणायाम करा. […]

अधिक वाचा..

मुलांच्या कानातला मळ पटकन कसा काढावा?

मुलांच्या कानांची काळजी घेण्यासाठी त्यांचे कान वेळोवेळी स्वच्छ करणंही महत्वाचं असतं. लहान मुलांच्या कानात मळ दिसत असेल तर तो आई वडीलांनाच साफ करावा लागतो. पण या कामात घाई गडबड केल्यामुळे कानांवर चुकीचा परिणाम होतो. लहान मुलांचे कान खूपच नाजूक असतात म्हणून कान स्वच्छ करताना सावधगिरी बाळगायला हवी. कान हा संवेदनशील अवयव आहे. कानांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष […]

अधिक वाचा..