पोटात गुडगुड आवाज येणे

जेवण झाल्यावर काही वेळातच पोटात सतत गुडगुड आवाज येतो? कधी गॅस, कधी अपचन, कधी फुगलेलं पोट आणि मग दिवसाची वाट लागते. हे दिसायला सामान्य वाटलं तरी यामागे पचनतंत्र बिघडलेलं असतं. उपाय आहे अगदी घरगुती आणि तो म्हणजे सुकं खोबरं. महागड्या गोळ्या, सिरप्स किंवा औषधं नकोत. फक्त रोजच्या जेवणानंतर १ चमचा सुकं खोबरं चावून खा. खोबरं […]

अधिक वाचा..

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत

तुपाचा थेंब नाकात टाकण्याची पध्दत ‘नस्य उपचार’ म्हणून ओळखली जाते. या उपायात सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी, कोमट केलेल्या साजूक तुपाचे २-२ थेंब नाकपुड्यात टाकले जातात. तुपात असलेले नैसर्गिक स्निग्ध गुण नाकातील कोरडेपणा कमी करून श्वसनमार्ग स्वच्छ ठेवतात, ज्यामुळे सायनस, डोकेदुखी आणि श्वसनातील अडथळा कमी होतो. तूप मेंदूला पोषण देणारं, मानसिक तणाव कमी करणारं आणि झोपेची […]

अधिक वाचा..

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका…

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. […]

अधिक वाचा..

हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट […]

अधिक वाचा..

लहान मुलं आणि गर्भवती महिलांसाठी घातक ठरू शकतं नळाचं पाणी

भारतात भरपूर घरांमध्ये नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. काही लोक हे पाणी फिल्टर करून वापरतात तर काही लोक फिल्टर न करता पितात. अलिकडेच कोलंबिया विश्वविद्यालयात करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, अमेरिकेतील नळाच्या पाण्यातील आर्सेनिक नावाचं विषारी तत्व महिलेच्या गर्भात वाढत असलेल्या बाळासाठी खूप नुकसानकारक ठरू शकतं. रिसर्चनुसार, भलेही पाण्यात आर्सेनिकचं प्रमाण कमी […]

अधिक वाचा..

मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते, या आजाराचा मोठा धोका, ही आहेत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा स्मार्टफोन नव्हते, माणसाचं जीवन खूप साधं होतं. सतत फोन करून कोणीही तुम्हाला त्रास देऊ शकत नव्हतं. जेव्हापासून फोनचा वापर वाढला आहे, तेव्हापासून लोकांच्या चिंताही वाढल्या आहेत. आता परिस्थिती अशी आहे की, जर कोणी फोनशिवाय असेल तर त्या व्यक्तीला भीती वाटू लागते आणि आतून अस्वस्थ वाटू लागतं. जर तुम्हालाही असंच वाटत […]

अधिक वाचा..

आरोग्यदायी कांदा

1) रोग प्रतिकारकशक्ती वाढते कांदा शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन-सी असे अनेक गुण असतात, जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढविण्यास मदत करतात. पचनाच्या समस्यांवर कांद्याचे सेवन फायदेशीर ठरू शकते. पचनक्रिया मजबूत करण्यासाठी आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कांदा सलादच्या स्वरूपात खाऊ शकता. 2) कॅन्सरपासून होईल बचाव कांद्यामध्ये […]

अधिक वाचा..

दाढ दुखतं असल्यास ‘हा’ उपाय करा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

दात दुखीचा त्रास अनेकजणांना होतो. थंड- गरम पदार्थ खाण्यात आले तर दात ठणकू लागतात. दाढा ठणकायला लागल्या किंवा हिरड्या दुखायला लागल्या तर लगेच काही जण औषधं- गोळ्या घेऊन मोकळे होतात. पण त्यापेक्षा हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहिला तर काही मिनिटांतच दातदुखी कमी होऊ शकते. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी मिरेपूड घ्या. २ […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात निरोगी त्वचेसाठी डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा…

1) सकाळी उठल्यानंतर पावसाळ्यात दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करावी. लिंबू पाण्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय ते त्वचेसाठीही ते फायदेशीर असते. सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्यावे. अर्ध्या तासानंतर तुम्ही भिजवलेले बदाम आणि मनुका खाऊ शकता. बदाम हे व्हिटॅमिन ‘ई’ चा चांगला स्रोत आहे. बदाम आणि मनुका त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर […]

अधिक वाचा..

दोन्ही हात एकमेकांवर घासणे

हिवाळ्यात अनेक जण दोन्ही हात एकमेकांना घासतात. हिवाळ्यात ही कॉमन बाब आहे. तसेच जर कुणाला चक्कर आली तर त्यांचेही हात किंवा पाय घासले जातात. पण यामागचं वैज्ञानिक कारण काय आहे? जाणून घेऊया हातांचे बोटे एकमेकांवर घासल्याने होणारे फायदे. ब्लड सर्कुलेशन वाढत: जेव्हा आपण तळहात एकमेकांवर घासतो तेव्हा ब्लड सर्कुलेशन वाढतं, ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच […]

अधिक वाचा..