पावसाळ्यात फंगल इन्फेक्शनचा धोका, लहान मुलांची विशेष काळजी घ्या

पावसाळ्यात त्वचाविकारांचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांत त्वचाविकारांचे रुग्ण ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. सतत भिजणे, ओलसर कपडे परिधान करणे या विविध कारणांमुळे फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो. हा आजार दुर्लक्षित केला तर तो गंभीर संसर्गाचे रूप धारण करू शकतो. त्वचारोगतज्ज्ञांनी नागरिकांना स्वच्छता आणि त्वचेची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात खाज, […]

अधिक वाचा..

तुळशीचे केसांना होणारे फायदे

केस गळणं, केसांना फाटे फुटणं, केस पातळ होणं अशा समस्या अनेकांना उद्भवतात. यासाठी घरगुती उपायात तुळशीचा वापर करावा. तुळशीच्या सेवनाने इम्यूनिटी वाढून सर्दी खोकला दूर होतो, इतकंच नाही तर केस लांबसडक दाट होण्यास मदत होते. जर केस फारच विरळ झाले असतील, तर त्यावर तुळशीचा वापर करुन केसांची लांबी वाढवू शकता. तुळशीमुळे केस डिटॉक्स होण्यास मदत […]

अधिक वाचा..

ही ६ कारणं वाढवत आहेत तुमचं वजन

जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करीत आहात तरी ते कमी होत नाहीए..तर तुमच्या काही सवयी वेट लॉसमध्ये अडथळा ठरत असतील. कारण आपल्या काही सवयी वजन वाढवण्यास कारणीभूत असतात. त्यावर वेळीच जर लक्ष दिले नाही. तर पुढे मग वजन कमी करण्यासाठी खूपच प्रयत्न करावा लागतो. वनज वाढणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या बनली आहे. […]

अधिक वाचा..

सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणा पर्यंत खाण्याची योग्य वेळ कोणती

दिवसभरात योग्य वेळी खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आयुर्वेदा नुसार, जेवणाची योग्य वेळ केवळ आपल्या भूकेवर अवलंबून नसते, तर ती आपल्या शरीराच्या जैविक घड्याळावर (बॉडी क्लॉक) देखील परिणाम करते. योग्य वेळी योग्य प्रकारचे अन्न खाल्ल्याने आरोग्य सुधारतेच, शिवाय दिवसभर शरीर उत्साही राहते. आयुर्वेदा नुसार, दिवस भरातील आपल्या खाण्याची योग्य वेळ कोणती असावी. योग्य वेळेवर […]

अधिक वाचा..

कमी रक्तदाबावर उपाय

कमी रक्तदाबावर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे रक्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. कमी रक्तदाबावर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा पंधरा पानं खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामाचं दूध रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास फायदेशीर ठरतं. रोज रात्री सात ते आठ बदाम पाण्यात भिजवून सकाळी त्या बदामाची सालं काढून […]

अधिक वाचा..

पोट साफ होण्यासाठी उपाय

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीरा बाहेर टाकणं ही आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की, दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्या सारखं होतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पध्दती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट […]

अधिक वाचा..

बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास […]

अधिक वाचा..

औषध घेतांना काय टाळाव

काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून डॉक्टर रूग्णांना औषध वेळेवर घेण्या सोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधावरही प्रभाव पडत असतो. केळी: आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळी मध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर […]

अधिक वाचा..

सुंठ खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

1) हे कंद जेव्हा ओला असतो तेव्हा त्याला आलं, अदरक असे म्हणतात. तोच कंद वाळला असता त्याला सुंठ म्हणतात. दोन्ही मूलत: एकच असले तरी दोघांच्या गुणधर्मात खूप फरक आहे. 2) आलं हे कटु, उष्ण, तीक्ष्ण व रुक्ष असल्याने कफाचा नाश करणारे आहे. म्हणून पावसाळ्यात, हिवाळ्यात त्याचा वापर मुद्दाम जास्त करावा. 3) आलं हे अग्निदीपक आहे. […]

अधिक वाचा..

ताण व्यवस्थापन, तणाव कमी करण्यासाठी सोप्या टिप्स

आजच्या धावपळीच्या जीवनात ताण (स्ट्रेस) हा एक सामान्य भाग बनला आहे. पण जर तुम्ही योग्यप्रकारे त्याचे व्यवस्थापन केले नाही, तर त्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. येथे काही सोप्या टिप्स आहेत ज्या तुम्हाला ताण कमी करण्यास मदत करतील. 1) नियमित व्यायाम रोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. चालणे, धावणे किंवा योगा […]

अधिक वाचा..