भेंडीचे पाणी पिण्याचे फायदे

भेंडीचे पाणी आरोग्यासाठी गुणकारी आहे. यामध्ये खनिजे, जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊन दिवसाची सुरुवात करावी. भेंडीत असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच यात जीवनसत्वे, खनिजे, पोषक घटक इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्या नंतर भेंडीचे पाणी पिऊ शकता. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते, तसेच यात असलेल्या […]

अधिक वाचा..

मेंदूच्या आरोग्यासाठी ग्रीन टी ठरतंय वरदान

ग्रीन टी केवळ शरीराला फ्रेश करत नाही तर ती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. अलीकडील संशोधनातून असं दिसून आलं आहे की, ग्रीन टीचे नियमित सेवन केल्याने मानसिक आजारांचा धोका कमी होतो. याद्वारे अल्झायमरसारख्या धोकादायक आजारांना रोखता येतं आणि मानसिक आरोग्य देखील मजबूत करता येतं. मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि मानसिक आजार रोखण्यासाठी ग्रीन टी खूप […]

अधिक वाचा..

मोतीबिंदू म्हणजे काय

आपला डोळा एखाद्या कॅमेर्‍यासारखाच असतो. त्यामुळे त्यावर पडणाऱ्या प्रकाशाचं केंद्रीकरण करून ते त्याच्या पाठी असलेल्या पडद्यावर पाडणं आवश्यक असतं. तसं झालं तरच आपण पाहत असलेल्या वस्तूची स्पष्ट आणि स्वच्छ प्रतिमा पडद्यावर उमटते. हे करण्यासाठी आपल्या डोळ्यात एक भिंग असतं. ते पारदर्शक असतं. त्यामुळेच त्यावर पडणारा प्रकाश आरपार जाऊ शकतो. हे भिंग पाण्यासारखा द्रवपदार्थ आणि प्रथिनं […]

अधिक वाचा..

एकदा निघाल्यावर पुन्हा किडनीत होणार नाही स्टोन

किडनी स्टोन ही एक फार असह्य वेदना देणारी आणि कुणालाही होणारी समस्या आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे किडनी स्टोनची समस्या पुरूष असो वा महिला कुणालाही होते. किडनी स्टोनची समस्या अशी आहे जी एकदा बरी झाली की, पुन्हा होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे काही गोष्टींची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. किडनी स्टोनची समस्या दूर […]

अधिक वाचा..

बडीशेपेचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत का

बडीशेप हे एक उत्तम औषध आहे हे फारच थोड्यांना माहीत आहे. बडीशेपेचे बरेच प्रकार आहेत. नेहमी बाजारात मिळणाऱ्या जाड बडीशेपेपेक्षा मध्य प्रदेशातील इंदोरकडची बारीक बडीशेप गोड चवीची असते. बडीशेप रुचकर आहे. तोंडाला स्वाद आणते. जेवणानंतर नुसती चिमूटभर बडीशेप खाल्लेले अन्न पचवू लागते. कितीही जडान्न खाल्ले असले तरी ते पचविण्याचे सामर्थ्य बडीशेपेत आहे. बडीशेप दोन प्रकारे […]

अधिक वाचा..

संपूर्ण शरीरात मुंग्या का येतात? जाणून घ्या कारणे अन् घरगुती उपाय

हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक वेळा एकाच स्थितीत बराच वेळ बसल्याने किंवा हात आणि पाय बराच वेळ दाबून ठेवल्याने, हात आणि पायांमध्ये मुंग्या येतात. परंतु काही लोकांना संपूर्ण शरीरात मुंग्या येणे जाणवते, जे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. अशावेळी व्यक्तीला असे वाटते की कोणीतरी संपूर्ण शरीरावर सुई […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: ऑफिसमध्ये तुमच्या बाजूने काही बदल होतील, त्यामुळे तुमचे सहकारी हताश होणार आहेत. त्यांचा मूड खराब होऊ शकतो. पण तुमच्या चांगला वर्तणुकीमुळे तुम्ही वातावरण चांगले बनवण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला इतरांना मदत करण्यात आनंद मिळतो, त्यामुळे तुमचा दिवस परोपकरात जाणार आहेत. रात्री पत्नीची प्रकृती बिघडू शकते, त्या कारणामुळे तुम्हाला काही अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. वृषभ: […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या प्रत्येक कामात मदत मिळेल. कटूपणा ऐवजी गोड बोलून कामे साध्य होतात हे लक्षात ठेवा. तुम्हाला ही कला शिकून घ्यायला हवी फायदा होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. संध्याकाळपर्यंत रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्रीचा वेळ प्रियजनांसोबत भेटी होतील त्यामुळे मानसिक समाधान मिळेल. आर्थिक स्थिती ठिक आहे पण […]

अधिक वाचा..

दररोज भरभर चालण्याचे असे होतात फायदे

सहज कुठेही आणि कधीही करता येण्याजोगा चल पद्धतीचा चांगला व्यायाम कोणता, असं जर आरोग्यतज्ज्ञांना विचारलं तर भरभर चालणं हे उत्तर नक्की एकमुखाने येईल. भरभर याचा अर्थ चालताना व्यक्तीच्या नाडीच्या ठोक्याची गती वाढणं. प्रत्येक व्यक्तीच्या तंदुरुस्तीच्या स्थितीवर हा वेग अवलंबून असतो. जी व्यक्ती नियमाने व्यायाम करत असेल त्या व्यक्तीचे शांत स्थितीत नाडीचे ठोके संथ वेगाने पडत […]

अधिक वाचा..

डार्क सर्कल्समुळे आहात त्रस्त, या 5 घरगुती उपायाने डार्क सर्कल्स असे घालवा 

ज्येष्ठांच्या डोळ्याखाली काळे डाग पडलेले नेहमी दिसतात. पण तरुण तरुणींच्या डोळ्याखालीही काळे डाग पडण्याचं प्रमाण हल्ली वाढलं आहे. त्याची विविध कारणं आहे. मोबाईलचा अतिवापर, कंप्युटरवर तास न् तास असणे. शिवाय आयुष्यातील ताणतणाव यामुळे तरुण-तरुणींच्या डोळ्याखाली काजळी आल्याचं दिसून येत आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे काळे डाग वाढून अधिकच घट्ट होत असतात. त्यामुळे चेहऱ्याचं सौंदर्य हरवत […]

अधिक वाचा..