राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना मदत करावी

मुंबई: मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही […]

अधिक वाचा..

महाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली

नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले मुंबई: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे […]

अधिक वाचा..

तुमच्या गावात कृषी सेवा केंद्र कसं सुरू कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कृषी सेवा केंद्र सुरू करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार बनण्यासारखं आहे. या केंद्रातून तुम्ही त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे आणि इतर शेती साहित्य उपलब्ध करून देता. हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल आणि शेतकऱ्यांच्या गरजाही पूर्ण करेल. चला, कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. 1) शैक्षणिक पात्रता तुम्ही किमान १२ […]

अधिक वाचा..

डीएमआयसीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ८००० एकर जमीन संपादनाच्या तयारीत ७ गावांचा समावेश

संभाजीनगर: दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (DMIC) अंतर्गत असलेल्या ऑरिक सिटीतील बिडकीन आणि शेंद्रा औद्योगिक पट्ट्यातील जमीन संपत आली आहे. त्यामुळे आता तिसऱ्या टप्प्यासाठी ८ हजार एकर नवीन जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जमीन संपादन कोणत्या गावांतून एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खालील ७ गावांतील जमीन संपादित होणार आहे. 1. चिते पिंपळगाव 2. चितेगाव 3. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो! आता तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही

नवा निर्णयामुळे २० ते २५ दिवसांत सातबाऱ्यावर होणार दस्त नोंद संभाजीनगर: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता तलाठी कार्यालयात हेलपाटे मारायची गरज नाही. राज्य सरकारने घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयामुळे, जमीन खरेदी केल्यानंतर अवघ्या २० ते २५ दिवसांत तुमच्या सात-बारा उताऱ्यावर दस्त नोंदणी होणार आहे. डिजिटल क्रांतीमुळे प्रक्रिया झाली सोपी आणि वेगवान यासाठी आय सरिता आणि ‘ई-फेरफार’ या […]

अधिक वाचा..

मे महिन्यातच जून-जुलैसारखा पाऊस का पडतोय? जाणून घ्या A to Z माहिती

मे महिना: उन्हाळा की पावसाळा मे महिना म्हणजे उन्हाळ्याचा कडाका, आंब्याचा हंगाम आणि शाळा महाविद्यालयांच्या सुट्ट्या. पण यंदा मे 2025 मध्ये महाराष्ट्रात पावसाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. पुणे, मुंबई, कोकण, मराठवाडा आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसामुळे सर्वत्र पावसाळ्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे. मे महिन्यात पावसाचे कारणे अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र […]

अधिक वाचा..

घरमालकांनो सावधान! ‘ही’ चूक टाळा अन्यथा भाडेकरूच बनू शकतो तुमच्या घराचा मालक

संभाजीनगर: भारतातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये लोक त्यांच्या मालमत्तांवरून भाड्याने देऊन चांगली कमाई करत आहेत. फक्त सामान्य नागरिकच नाही, तर मोठे सेलिब्रिटी देखील त्यांचे अपार्टमेंट्स, बंगले भाड्याने देऊन लाखोंमध्ये कमवत आहेत. पण, थांबा. तुम्ही मालमत्ता भाड्याने देत आहात ना तर ‘1963 चा कायदा’ जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. भाडेकरू बनू शकतो मालक होय 1963 च्या मर्यादा […]

अधिक वाचा..

बाल साहित्य जत्रेत पुढच्यावर्षी सांस्कृतिक विभाग सहभागी होईल

पुणे: पुणे येथे सुरू असणारी बाल पुस्तक जत्रा हा अत्यंत या काळातील स्तुत्य उपक्रम असून पुढच्या वर्षी सांस्कृतिक विभाग ही या बालसाहित्य जत्रेत सहभागी होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ऍड आशिष शेलार यांनी आज पुणे येथे केली. राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे महापालिका, संवाद आणि पुणे पुस्तक महोत्सव यांच्यातर्फे आयोजित “स्वर्गीय जयंत नारळीकर भवन” येथे […]

अधिक वाचा..

सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

मुंबई: विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात […]

अधिक वाचा..

अहिल्यानगर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी हालचालींना वेग; खासदार निलेश लंके यांचा ठोस पुढाकार अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर असून, यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे […]

अधिक वाचा..