सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस प्रयत्न करणार

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार पोलिसांना बडतर्फ कधी करणार मुंबई: परभणीतील आंबेडकरी विचारांचा सुशिक्षित तरुण सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे झाला असताना त्याची आकस्कित मृत्यू अशी नोंद करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. हा मृत्यू कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला असा शवविच्छेदन अहवाल असतानाही सरकारने ते गांभिर्याने घेतले नाही. आता न्यायदंडाधिकारी यांच्या अहवालातही सोमनाथ सुर्यंवंशी […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांसह चाळींच्या पुनर्विकासासाठी लवकरात लवकर ना हरकत प्रमाणपत्र घेऊ

मुंबई: मुंबईत एका बाजूला विकास होतोय परंतु वन जमिनी आणि केंद्र सरकारच्या ज्या जमिनी आहेत तेथील पुनर्विकास रखडला आहे. केंद्र सरकारशी समन्वय साधून सरकारला भुमिका घ्यावी लागेल. केंद्राच्या अखत्यारीत ज्या जागा आहेत त्यावर असणाऱ्या झोपडपट्ट्या, चाळीच्या पुनर्विकासा संदर्भात सरकारने भुमिका मांडावी, असा प्रश्न भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात उपस्थित केला. त्याला गृहनिर्माण […]

अधिक वाचा..

जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत

मुंबई: विधानसभेत विरोधी पक्षाच्या २९३ अन्वये प्रस्तावावर चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवत धू धू धुतले. बाहेरच्या देशांनी सुनिता विल्यम्स यांना पृथ्वीवर परत आणले. जग अवकाशात पोहोचले आहे आणि आपण एका कबरीच्या मागे लागलो आहोत असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस […]

अधिक वाचा..

मुंबई, पुणे मध्ये उबाठा व रायगड मध्ये राकॉंपा शरद पवार गटाला खिंडार

मुंबई: हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास दाखवत आज मुंबई, पुणे येथील उबाठाच्या व रायगड राकॉंपा शरद पवार गटाच्या आगरी कोळी समाजाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यात उबाठा गटाच्या […]

अधिक वाचा..

मुंबईत नकली माथाडींच्या गँगवॉरवाल्या टोळ्या कार्यरत

त्यांना लगाम घालण्याचे काम कायद्याद्वारे होणे गरजेच मुंबई: मुंबईत नकली माथाडींनी, नकली युनियनवाल्यांनी हैदोस घातलाय. काही गँगवॉरवाल्या टोळ्या यात कार्यरत आहेत. एका बाजूला चांगला विचार करत असताना ज्या वाईट प्रवृत्ती यात घुसल्याहेत त्यांना लगाम घालण्याचे काम या कायद्याद्वारे होणे गरजेचे आहे, असे विधान भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज सभागृहात माथाडी कामगारांच्या बिलावर बोलताना […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार

मुंबई: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे असा हल्लाबोल ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

महिला शिक्षकांवर देण्यात आलेल्या समुपदेशनाची अंमलबजावणी होतेय का

मुंबई: विधानपरिषदेचे सदस्य किरण सरनाईक यांनी आज राज्यातील शाळांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भाग घेत भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी, निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठीत करण्यात आलीय त्या समितीने ज्या शिफारसी केल्या आहेत त्या शिफारशिंची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने काय भुमिका घेतलीय. महिला शिक्षकांवर समुपदेशन करण्याची जबाबदारी […]

अधिक वाचा..

मुलींना वडिलांच्या पेन्शनवर हक्क सांगता येणार; पेन्शनच्या नियमांत मोठे बदल

मुंबई: केंद्र सरकारने पेन्शन संदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. महिलांना जास्तीत जास्त आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार… आता घटस्फोटीत किंवा स्वतंत्र राहत असलेल्या मुली आपल्या मयत पित्याच्या पेन्शनसाठी दावा करू शकते. जर एखाद्या महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल, तर ती आपल्या पतीऐवजी मुलांना पेन्शनसाठी वारस म्हणून नियुक्त करू […]

अधिक वाचा..

आ. सत्यजित तांबेंकडून प्रविण दरेकरांच्या स्वयं पुनर्विकास योजनेचे सभागृहात कौतुक

मुंबई: भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विना विकासक ‘स्वयं पुनर्विकास’ योजना उदयास आली. मुंबईत या योजनेने गती घेतली असून सहकार क्षेत्रात ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आज याचा प्रत्यय विधानपरिषदेच्या सभागृहात दिसून आले. आमदार सत्यजित तांबे यांनी या योजनेचे आणि आ. प्रविण दरेकर यांच्या कामाचे भर […]

अधिक वाचा..

७/१२ उताऱ्यावरील मयतांची नावे हटणार अन् वारसांची नोंद होणार

१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे काय फायदा होणार सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल. खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील. शेतीविषयक कर्ज मिळवणे […]

अधिक वाचा..