अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देते; डॉ. नीलम गोऱ्हे

समाज हिंसा आणि द्वेषापासुन मुक्त करण्याची प्रेरणा मिळते मुंबई: सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’ हा भक्तिभावाने संपन्न होत असून, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही या भक्तिमय सोहळ्यास हजेरी लावली. त्या म्हणाल्या, “अध्यात्म समाजाला सकारात्मक ऊर्जा देण्याचे मोठे साधन आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भक्तांना विविध महान गुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी […]

अधिक वाचा..

भारतीय संघाचा लौकिकास साजेसा विजय; प्रत्येक भारतीयास क्रिकेट संघाचा अभिमान

आयसीसी’ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने आपल्या अप्रतिम खेळाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले असून, संपूर्ण देशभरात या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवत भारताने पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या विजयाच्या ऐतिहासिक क्षणी […]

अधिक वाचा..

कासारीत शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत महिलादिन उत्साहात साजरा..

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारी येथील कल्पतरू महिला ग्रामसंघ यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत वार्षिक सर्वसाधारण सभा व सायबर सुरक्षा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे केले होते. जागतिक महिला दिनानिमित्त प्रथमच कासारी गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात तालुक्यातील अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून बाळासाहेब मस्के (तहसीलदार शिरूर), […]

अधिक वाचा..

HSRP नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रात ऑनलाइन अर्ज कसा करावा  

मुंबई: महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2025 पासून सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) अनिवार्य केली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख आहे. ही नंबर प्लेट वाहन चोरी टाळण्यासाठी आणि डुप्लिकेट नंबर प्लेट रोखण्यासाठी आवश्यक आहे. HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन प्रक्रिया (A to Z) स्टेप 1: अधिकृत वेबसाईटला […]

अधिक वाचा..

समतेचा व स्त्री-पुरुष समानतेचा विचार आरएसएसला मान्य नाही, आजपर्यंत संघप्रमुख महिला का झाली नाही

देशासाठी लढून मरायचे की घरात बसून सडून मरायचे, हे ठरवा: बी. जी. कोळसे पाटील बीड: आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मातृशक्तीला अभिवादन करण्याचा दिवस असल्याने त्याचे औचित्य साधत ही सद्भावना पदयात्रा ही महिलादिनी सुरु केली. समतेचा व स्त्री पुरुष समानता हा विचार संघाला मान्य नाही. आजपर्यंत संघ प्रमुख महिला झालेली नाही, महिलांना एक वस्तू माननारी ही […]

अधिक वाचा..

दुसऱ्याच्या जमिनीतून पाइपलाइन टाकण्यापूर्वी जाणून घ्या कायदेशीर प्रक्रिया

औरंगाबाद: शेतीसाठी पाणी ही मूलभूत गरज आहे, पण पाण्याच्या स्रोतापासून शेत दूर असेल, तर पाइपलाइन टाकण्याशिवाय पर्याय नसतो. मात्र, जर ही पाइपलाइन शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीतून जात असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहूनच ती टाकणे आवश्यक आहे. अन्यथा मोठे वाद निर्माण होऊ शकतात. कायदा काय सांगतो महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यांतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल (पाण्याचे पाट बांधणे) नियम […]

अधिक वाचा..

पेट्रोल पंप सुरु करायचा आहे मग तयारीला लागा; राज्यात मंजूर झाले 1600 पेट्रोल पंप

मुंबई: राज्यातील इंधन वितरणाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीस गती देण्यासाठी 1,600 नव्या पेट्रोल पंपांना मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच, आगामी काळात 2,000 नवीन पेट्रोल पंप उभारण्याचे नियोजन सुरू आहे. महसूल विभागाने “एक खिडकी योजना” सूरू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे पेट्रोल पंप मंजुरी प्रक्रियेत येणाऱ्या अडथळ्यांचे निराकरण होईल. परवानग्या जलदगतीने मिळणार असल्याने, इच्छुक उद्योजकांसाठी […]

अधिक वाचा..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गाऐवजी या मार्गातील मंदिरांना 5- 5 हजार कोटींचा निधी देऊन विकास साधावा

मुंबई: महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालांच्या अभिभाषणातील विविध मुद्द्यांवर बोलताना नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गावर राज्यपालांनी केलेल्या उल्लेखावर विचार मांडले. यावेळी बोलताना, प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधत असल्याचा भास सरकार निर्माण करत असून त्यासाठी समृद्धीमार्गाचे उदाहरण दिले. या महामार्गावर जो टोल मिळणे अपेक्षित होता तो मिळाला नाही तरीही नविन शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प कशासाठी ? 86 हजार कोटी […]

अधिक वाचा..

मेरी संस्थेचा अहवाल मराठवाड्यावर अन्याय करणारा; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई: मेरी संस्थेने मराठवाड्याला ६५ ऐवजी ५८ टक्के पाणी देण्याचा अहवाल दिला होता, तो मराठवाड्यावर अन्याय करणारा असल्याची खंत विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात व्यक्त केली. समन्यायी पाणी वाटपाच्या धोरणानुसार सदरील अहवाल अन्यायकारक असल्याचे ते यावेळी म्हणाले. मेरी संस्थेने दिलेल्या अहवालामुळे मराठवाड्याचे पाणी कमी होईल, अशी भीती येथील जनतेच्या मनात निर्माण […]

अधिक वाचा..