महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम लवकर पूर्णत्वास न्यावे; डॉ. नीलम गो-हे

पुणे: महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावे,” असे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी दिले. महात्मा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम सुरू असून,याबाबतच्या आयोजित बैठकीत त्या म्हणाल्या की, “हे स्मारक उशिरा होत असले तरी पण गुणवत्तापूर्ण होत आहे.मात्र काम पूर्णत्वास नेण्यासाठी आता अधिक गती आवश्यक आहे. […]

अधिक वाचा..

जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल; हर्षवर्धन सपकाळ

परभणी: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्वात प्रथम देशात सद्भावना यात्रेची सुरुवात केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रात सद्भावना यात्रा सुरु केली आणि पहिल्याच यात्रेच्या घोषणेनंतर एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जाती धर्माच्या नावावर देशात विष पसरवून दुही माजवण्याचे काम करत आहे. म्हणून सद्भावना वाढीस लागावी यासाठी काँग्रेस ही यात्रा काढत […]

अधिक वाचा..

बारावीनंतर काय करायचे? जाणून घ्या जास्त पगाराचे कोर्सेस आणि संधी

संभाजीनगर: बारावी झाल्यानंतर अनेकांना प्रश्न पडतो – आता पुढे काय? चिंता करू नका! तुमच्यासाठी घेऊन आलोय काही असे कोर्सेस जे तुमचं करिअर घडवतील आणि चांगली कमाई देऊ शकतील. बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी – B.Tech कोर्स कालावधी: 4 वर्षे शाखा: IT, Computer Science, Electronics, Mechanical, Civil, AI & ML स्किल्स: गणित, लॉजिकल थिंकिंग, टेक्निकल ज्ञान कोठे शिकता […]

अधिक वाचा..

कृत्रीम बुद्धीमत्ता क्षेत्रात कौशल्यवृद्धीसाठी मदत करणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत, सर्वांनासहकार्याची भूमिका

मुंबई: शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रीम बुद्धीमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करुन कौशल्यविकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत. आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा; डीजिटल युगात संवाद महत्त्वाचा

मुंबई: धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व […]

अधिक वाचा..

समाजाभिमुख कार्य करणाऱ्या काणेकर ट्रस्टचा आदर्श घ्यावा;  मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे प्रतिपादन

कणकवलीत कला तपस्वी आप्पा काणेकर ट्रस्टचा कै.सौ.उमा काणेकर स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न कणकवली: गेली १४ वर्षे कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रमांतून समाजासमोर नवा आदर्श उभा करत आहे. दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कै. सौ. उमा काणेकर स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना […]

अधिक वाचा..

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले […]

अधिक वाचा..

समृद्धी महामार्गावर दरोडा; साडे चौदा तोळ्यांचे दागिने लुटले

संभाजीनगर: २ मे रोजी रात्री सव्वा 10 वाजता समृद्धी महामार्गावरील नाथ नगर परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉ. चैताली व डॉ. श्रावण शिंगणे या दांपत्यासमवेत त्यांच्या आईसोबत लग्नासाठी म्हणून १ मे रोजी आधी शेलगाव देशमुख (ता. मेहकर) व लग्न गाव असलेले पोखरी फाटा शिवाजीनगर येथे गेले होते. तेथून परत मेहकर येथे […]

अधिक वाचा..

घरबसल्या मिळवा जात प्रमाणपत्र – तेही काही मिनिटांत, आता अर्ज करा ऑनलाइन, अगदी सहज

सरकारी नोकरी हवी आहे. स्पर्धा परीक्षा द्यायची आहे. की शिष्यवृत्ती मिळवायची आहे. जात प्रमाणपत्र हे अशा सर्व गरजांसाठी अत्यावश्यक आहे. पण आता रांगा, एजंट, वेळ आणि त्रास संपला. कारण “डिजिटल इंडिया” मोहिमेमुळे आता तुम्ही हे प्रमाणपत्र घरबसल्या ऑनलाईन मिळवू शकता. आणि हो – केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेला मान्यता दिली आहे, त्यामुळे लवकरच हे प्रमाणपत्र सर्व […]

अधिक वाचा..

नृसिंह अवताराप्रमाणे ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल

काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा परभणी: भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच […]

अधिक वाचा..