यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती

महिन्यांनुसार आपले शुभ मुहूर्त पहा जानेवारी: 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26, 27 नवीन वर्षाच्या सुरूवातीला शुभ आरंभ फेब्रुवारी: 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23, 25 प्रेमाचा महिना प्रिय व्यक्तीसोबत विवाह करा मार्च: 1, 2, 6, 7, 12 सृष्टीच्या नूतन उत्सवासह विवाह एप्रिल: 14, 16, […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रशिक्षण सुद्धा महत्वाचे; चंद्रकांत पाटील

मुंबई: शिक्षण विद्यार्थ्यांना ज्ञान आणि सैद्धांतिक माहिती प्रदान करते तर प्रशिक्षण त्यांच्या कौशल्यांची आणि प्रत्यक्ष अनुभवाची जोपासना करते. विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी शिक्षणासोबतच प्रशिक्षणही अत्यंत महत्त्वाचे आहे असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आज मुंबईत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली.विविध राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

जिलबी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

मुंबई: उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच कलाकार आणि तंत्रज्ञ […]

अधिक वाचा..

उबाठा गटाचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश 

नांदेडमध्ये उबाठाला मोठे खिंडार… मुंबई: शिवसेना उबाठा गटाचे मुखेडचे माजी आमदार अविनाश घाटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला. याशिवाय उबाठा गटाचे नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. संदीप पाटील चिखलीकर यांच्यासह नांदेड शिवसेना उबाठा […]

अधिक वाचा..

मुंबई महानगर क्षेत्रात केबल कार प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींचीं तत्वतः मान्यता 

नवी दिल्ली: मुंबई महानगर क्षेत्रामध्ये भविष्यात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवण्यास केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून विकास आराखडा (D.P.R.) तयार करण्यात येईल. तसे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते, वाहतूक मंत्रालयाचे सचिव वी. उमाशंकर यांना दिले आहेत. अशी माहिती […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठ आणि सिद्धांता नॉलेज फाउंडेशनची संयुक्त बैठक संपन्न

मुंबई: सिद्धांता नॉलेज फाउंडेशन (IKS – Indic Knowledge Systems) एक शैक्षणिक फाउंडेशन असून भारतीय ज्ञान परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती, आणि इतर प्राचीन शास्त्रांमध्ये असलेल्या ज्ञानाचा संवर्धन, अभ्यास आणि प्रसार करण्याचे काम करत आहे. आयकेएस (Indic Knowledge Systems) सामान्यतः भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेचे पुनरावलोकन, संवर्धन आणि आधुनिक संदर्भात त्याचे मूल्यांकन करण्याचे कार्य करते.नविन शैक्षणिक धोरणामध्ये अंमलबजावणी करताना […]

अधिक वाचा..

माँसाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

कोल्हापूर: तमाम शिवसैनिकांना मायेची सावली देणाऱ्या माय माऊली, माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत कोल्हापुरातून विनम्र अभिवादन केले. या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर शिवसेना पक्ष कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अभिवादन करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा आज ममता दिवस आहे. […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती, भावानेच बहिणीला संपवल…

छत्रपती संभाजीनगरमध्ये मनाला हादरवणारी एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. 17 वर्षीय नम्रता शेरकर हिची 200 फूट उंच डोंगरावरून ढकलून हत्या करण्यात आली आहे. ही क्रूर घटना तिच्या चुलत भावानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. घटनेचा तपशील प्रेम प्रकरणातून रागाचा स्फोट नम्रता एका तरुणावर प्रेम करत होती, मात्र कुटुंबाला तिचं प्रेमसंबंध मान्य नव्हतं. कुटुंबातील […]

अधिक वाचा..

अजित पवार यांनी मंत्रालयात विधी शाखेच्या विद्यार्थी व भावी वकिलांशी साधला संवाद

मुंबई: लोकशाहीचे बळकटीकरण, सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी भारतीय संविधान आणि देशाच्या नियम-कायद्यांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता असणे आवश्यक आहे. ही जागरुकता निर्माण करण्यासह समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित पिडीत बांधवांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, न्यायप्रिय वकिल म्हणून भविष्यात महत्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत मंत्रालयात आयोजित संवादभेटी […]

अधिक वाचा..

पोलीस यंत्रणांनी महिलांच्या गुन्ह्यांमागील कारणांचा शोध घ्यावा

कोल्हापूर: कोल्हापूर दौऱ्यांतर्गत, कोल्हापूर परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमधील महिला अत्याचार विषयक गुन्ह्यांचे प्रतिबंध करण्याबाबत केलेली कार्यवाही व उपाययोजना संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज (सोमवार, ६ जानेवारी २०२५) बैठकीचे आयोजन केले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. मागील वर्षभरात महिला अत्याचार विषयक घटनांमध्ये दाखल गुन्हे व त्यामध्ये झालेल्या कार्यवाहीतील प्रगती, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार यासंदर्भात […]

अधिक वाचा..