भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार

मुंबई: ‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय आता संपला आहे. सरकारचा शपथविधी होताच दोन दिवसात एका ‘लाडक्या भावाला’ एक हजार कोटी रुपयांची संपत्ती परत मिळाली आहे. ही तर सुरुवात असून ‘आगे आगे देखो होता है क्या? म्हणत […]

अधिक वाचा..

बॅलेट पेपरवर मतदानाच्या जनतेच्या मागणीची दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी

मुंबई: राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व मा. सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची […]

अधिक वाचा..

महापरिनिर्वाण दिनी ‘कामगार आयुक्तालयातर्फे’ कामगारांकरीताच्या विविध योजना जनजागृती

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे कामगार आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांच्यातर्फे कामगारांकरीता विविध योजनांबाबत जनजागृती मोहिम अंतर्गत माहीती उपलब्ध करुन देणाऱ्या माहिती पत्रकांचे वाटप व कामगार विभागातील विविध योजनांविषयी […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा! पगारात 20% वाढ 

मुंबई: राज्यातील 50 हजार शिक्षकांच्या पगारात 20% वाढ करण्याचा निर्णय आता अंमलात येणार आहे. शिक्षण विभागाने संबंधित पात्र शाळा आणि शिक्षकांची माहिती दहा डिसेंबरपर्यंत मागवली आहे. या निर्णयामुळे शिक्षकांचे आयुष्य सुसह्य होणार आहे. निर्णयाची पार्श्वभूमी 14 ऑक्टोबर 2024: महाराष्ट्रातील शिक्षकांच्या पगारवाढीबाबत निर्णय घेतला गेला, मात्र आचारसंहिता लागल्याने निर्णय स्थगित. निवडणुकीनंतर: महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर निर्णयाच्या […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय पंचायत पुरस्काराने महाराष्ट्र द्वितीय स्थानी

विविध श्रेणीत 6 पुरस्कार पटकावले मुंबई: पंचायती राज मंत्रालयाने जाहीर केलेल्या विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कारांपैकी प्रत्येकी सात पुरस्कारांसह ओडिशा आणि त्रिपुरा संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. सहा पुरस्कारांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर तर आंध्र प्रदेश चार पुरस्कारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. बिहार आणि हिमाचल प्रदेशने प्रत्येकी तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत. सन 2022 ते 2024 या कालावधीत […]

अधिक वाचा..

मतदान चोर सरकारचा निषेध म्हणून आज विधानसभा सदस्यपदाची शपथ न घेण्याचा मविआचा निर्णय

मुंबई: विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात भाजपा युतीचे सरकार आले असले तरी आपल्या मतदानाने हे सरकार आलेले नाही अशीच भावना जनतेला वाटत आहे. जनतेच्या मतांचे हे सरकार नाही. मारकडवाडीच्या लोकांची जी भावना आहे तीच राज्यातील बहुतांश जनतेची भावना आहे. जनभावनेचा आदर करत महाविकास आघाडीतील विधानसभा सदस्यांनी आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे […]

अधिक वाचा..

ढोलताशांच्या गजरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे प्रदेश कार्यालयात स्वागत

सर्व आमदार गुलाबी फेटे बांधून विधानभवनात दाखल… मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निवडून आलेल्या आणि शपथविधीसाठी एकत्रित जमलेल्या आमदारांचे मुंबईत प्रदेश कार्यालयात गुलाबपुष्प देऊन आणि ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. प्रदेश कार्यालयात एकत्र येत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ढोलताशांच्या गजरात आमदारांचे प्रदेश कार्यालयाच्यावतीने कार्यालयात प्रवेश करताना आमदारांना गुलाबपुष्प देत स्वागत करण्यात आले. निवडून आलेल्या आमदारांचा […]

अधिक वाचा..

तुमच्या शरीरावर ‘टॅटू’ असल्यास नाही मिळणार ‘या’ सरकारी नोकऱ्या…

जर तुम्ही टॅटू लव्हर असाल आणि सरकारी नोकरी करण्याची इच्छा बाळगत असाल, तर टॅटू काढण्यापूर्वी नियम समजून घ्या. भारतातील काही प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्यांमध्ये शरीरावर टॅटू असलेल्या उमेदवारांना नोकरीसाठी अपात्र मानले जाते. भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) भारतीय महसूल सेवा (IRS) भारतीय पोलीस सेवा (IPS) भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) भारतीय हवाई दल (Indian Air Force) भारतीय तटरक्षक […]

अधिक वाचा..

ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली; अतुल लोंढे

मुंबई: लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपल; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांनी आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात मोठं […]

अधिक वाचा..