हेल्मेट झाले सक्तीचे; दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट अनिवार्य

वाहतूक सुरक्षेसाठी मोठा निर्णय आता दुचाकी चालक आणि सहप्रवासी दोघांनीही हेल्मेट घालणे अनिवार्य केले आहे.वाहतूक विभागाने हा कठोर नियम लागू केला असून अपघातांवर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. कारवाई दोघांवर होणार विना हेल्मेट पकडल्यास चालक आणि सहप्रवासी यांच्यावर स्वतंत्र दंड ई-चलन प्रणालीत सुधारणा करून सहप्रवाशांवरही दंड आकारण्यासाठी तयारी पूर्ण. का घेतला निर्णय अपघातांमध्ये विना […]

अधिक वाचा..

स्पा, मसाज सेंटरमध्ये वाढले गैरप्रकार…

मुंबई: नवी मुंबई येथील स्पा सेंटरमध्ये, काम करणा‌ऱ्या, मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत न‌वीमुंबई पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केलेला आहे. याची गंभीर दखल डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली. याबाबत राज्याचे अपर मुख्य सचिव, गृहविभाग यांना असे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यभरात खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सर्व स्पा, मसाज सेंटर, पार्लर येथे गैरप्रकार रोखण्यासाठी तपासणी मोहिम राबविण्यात […]

अधिक वाचा..

लहान मुले व महिलांच्या मूलभूत हक्कांच्या होत असलेल्या उल्लंघनाबाबत कायदेशीर कारवाई करा…

मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले […]

अधिक वाचा..

राज्यातील सत्ता स्थापनेची कोंडी फोडली

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना फोन ठाणे: महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर सत्ता स्थापनेबाबत मुख्यमंत्रीपदावरुन निर्माण झालेली कोंडी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज फोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करुन महायुतीचे सरकार स्थापन करण्यात कोणताही अडसर नाही असे आश्वस्त केले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह जो निर्णय घेतील […]

अधिक वाचा..

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी प्रदेश काँग्रेसची राज्यव्यापी सह्यांची मोहिम

मुंबई: महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. हामहीम राष्ट्रपती, […]

अधिक वाचा..

विजयाची शिल्पकार लाडकी बहीण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेत म्हणाले होते – आम्ही म्हणजे शिवसेना, आम्ही शिवसैनिक आहोत, लाथ मारू तिथे पाणी काढू, आमचे पन्नास आमदार आहेत, त्यातला एकही निवडणुकीत पडू देणार नाही, भाजपाचे ११५ आणि आमचे मिळून दोनशेपेक्षा जास्त आमदार विधानसभा निवडणुकीत निवडून आणू, असा मला विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी केलेले भाष्य निकालानंतर वास्तवात उतरल्याचे महाराष्ट्रातील […]

अधिक वाचा..

दहावी व बारावी परीक्षेच्या कोणत्या विषयाचा पेपर कधी? जणून घ्या वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी पेपरमध्ये 1 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे. बारावी परीक्षा वेळापत्रक (11 फेब्रुवारी पासून सुरू) 11 फेब्रुवारी:- इंग्रजी 12 फेब्रुवारी:-हिंदी 13 फेब्रुवारी:- मराठी 17 फेब्रुवारी:- भौतिकशास्त्र (Physics) 20 फेब्रुवारी:- रसायनशास्त्र (Chemistry) […]

अधिक वाचा..

विधानपरिषदेचे ६ विद्यमान सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी

मुंबई: नुकत्याच झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत विधानपरिषदेचे विद्यमान ६ सदस्य विजयी झाले आहेत. मुंबईचा एकाचवेळी दोन सदनांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९५७ च्या अनुच्छेद ३ नुसार या नवनिर्वाचित ६ विधानसभा सदस्यांना विधानपरिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिध्द होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधानपरिषदेचे सदस्यत्व रद्द होते. १) आमश्या […]

अधिक वाचा..

संविधान दिनानिमित्त टिळक भवनमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जनतेला संविधानाच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष व सामाजिक एकात्मतेचे अधिकार दिले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. २६ जानेवारी १९५० साली हे संविधान लागू करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या या संविधानाला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दादर येथील मुख्यालय टिळक भवनमध्ये संविधान दिनानिमित्त […]

अधिक वाचा..

मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रावर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री बसवणार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्लीत घेतली मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधींची भेट मुंबई: महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांना मोठे बहुमत दिले असताना मुख्यमंत्री ठरवण्यात वेळ लागण्याची गरज नाही. भाजपा युतीला महाराष्ट्राच्या जनतेची चिंता नाही, महाराष्ट्र विकणारा व्यक्ती त्यांना हवा आहे म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही […]

अधिक वाचा..