आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर निवडणूक आयोगाने तात्काळ कारवाई करावी; अतुल लोंढे

आचारसंहिता लागू असताना गृहमंत्र्यांना भेटून रश्मी शुक्ला यांच्याकडून आचारसंहितेचा भंग मुंबई: आदर्श आचारसंहिता लागू असताना आयपीएस अधिकारी रश्मी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार

1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना) 2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा) 3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा) 4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना) 6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा) 7) धुळे शहर-अनुप अग्रवाल (भाजपा) 8) सिंदखेडा-जयकुमार रावल (भाजपा) 9) शिरपूर-काशीराम पावरा (भाजपा) 10) चोपडा-चंद्रकांत सोनावणे (शिवसेना) 11) रावेर-अमोल जावळे (भाजपा) 12) भुसावळ-संजय सावकारे (भाजपा) 13) जळगाव शहर-सुरेश भोळे (भाजपा) […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडेंच्या झंझावती नेतृत्वाचा विधानसभा निवडणुकीत करिश्मा

सभा घेतलेल्या २७ उमेदवारांपैकी महायुतीचे २३ उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी मुंबई: भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा स्टार प्रचारक आ. पंकजाताई मुंडे यांच्या धडाकेबाज नेतृत्वाचा करिश्मा विधानसभा निवडणुकीतही दिसून आला हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांनी प्रचार सभा घेतलेल्या २७ उमेदवारां पैकी २३ उमेदवार प्रचंड मतांनी झाले तर चार उमेदवारांचा निसटता पराभव झाला. दरम्यान, सर्व विजयी उमेदवारांचे […]

अधिक वाचा..

महायुतीला मिळालेले यश म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह यांचं नेतृत्व; अजित पवार

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला मिळालेले अभूतपूर्व यश हे राज्यातील जनतेने महायुतीच्या विकासकामे तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतिक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीच्या प्रत्येक लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यानी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कष्टातून आज हे यश मिळाले आहे. महायुती सरकारने […]

अधिक वाचा..

कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल, जाणून घ्या…

संभाजीनगर: राज्यात काल विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत राज्यभरात 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं आहे. मात्र आता आपण कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाल. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे छत्रपती संभाजीनगर – ६८.८९ टक्के, अहमदनगर – ७१.७३ टक्के, अकोला – ६४.४५ टक्के, अमरावती – ६५.५७ टक्के, बीड – ६७.७९ टक्के, भंडारा – ६९.४२ […]

अधिक वाचा..

काँग्रेस महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करेल; रमेश चेन्नीथला

मुख्यमंत्रीपदावरून कोणताही वाद नाही, निकालानंतर चर्चा करुन निर्णय घेऊ मुंबई: विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल व स्पष्ट बहुमतासह काँग्रेस महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे. टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनता काँग्रेस […]

अधिक वाचा..

इफ्फीच्या फिल्म बाजारात फिल्मसिटीचा स्टॉल ठरतोय लक्षवेधी

मुंबई: गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार मध्ये महाराष्ट्र फिल्मसिटी मुंबईचा स्टॉल उभारण्यात आला असून हा स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. विशेष म्हणजे फिल्म बाजारामध्ये या स्टॉलची चर्चा असून अनेक देश विदेशातील कलाकार,दिग्दर्शक, निर्माते तसेच अधिकारी स्टॉलला भेट देऊन कौतुक करत आहेत. या स्टॉलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे फिल्म बाजारात आलेल्या चार चित्रपटांची माहिती, चित्रपटांच्या लोकेशन करिता […]

अधिक वाचा..

आता रब्बी पीकविमासाठी घरबसल्या मोबाईलवरून करता येणार अर्ज

औरंगाबाद: रब्बी हंगाम पीकविमा भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे. शासनाच्या PMFBY या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही सीएससी किंवा फार्मर कॉर्नर या दोन माध्यमातून अर्ज करू शकतात. तसेच तुम्ही तुमच्या मोबाइलवरूनही पीकविमा अर्ज करू शकतात. यासाठी तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. मोबाईलवरून अर्ज कसा करावा… सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर PMFBY Crop insurance नावाचे अँप […]

अधिक वाचा..

मतदान करणं हे आपले राष्ट्रीय कर्तव्य; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: विधानसभा निवडणूक २०२४च्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवाजीनगर पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. मतदानासाठी दिलेल्या सुट्टीची लोकांनी जाण ठेवावी आणि आपला अधिकार […]

अधिक वाचा..