शिरूर तालुका

वाघाळे येथील राजेंद्र विठ्ठल धायबर यांचे निधन

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथील राजेंद्र विठ्ठल धायबर (वय ५२) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे, एक भाऊ असा परिवार आहे. अंगणवाडी शिक्षिका नंदा धायबर या त्यांच्या पत्नी होत.

राजेंद्र विठ्ठल धायबर यांची परिसरात तात्या म्हणून ओळख होती. शिवाय, शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे त्यांचे अनेकांसोबत मैत्रिचे नाते होते. मंगळवारी (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास त्यांचे अल्पशा आजाराने शिक्रापूर येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवार बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाघाळे गावातील ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, वाघाळे येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजता दशक्रिया विधी होणार आहे.

वाघाळे येथील शामराव एकनाथ शेळके यांचे निधन

वाघाळे येथील मच्छिंद्र थोरात यांचे निधन

वाघाळे येथील जनाबाई पवार यांचे निधन…

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे,…

41 मिनिटे ago

महिला प्राध्यापकांच्या नेतृत्व विकासासाठी ‘नारीदृष्टी’ उपक्रम; चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई: राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण वाढविण्यासाठी महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था…

1 तास ago

बैलगाडीतून चिमुकल्यांची शाळेत एंट्री

पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत मरळीतील प्रवेशोत्सव उत्साहात पाटण: नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी पाटण तालुक्यातील मरळी…

2 तास ago

78 लाखांच्या गुटखा तस्करी प्रकरणातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

शिक्रापूर: सुमारे 78 लाख रुपयांच्या गुटखा तस्करी प्रकरणात गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांनी…

2 तास ago

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

6 तास ago

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

6 तास ago