आयुर्वेदानुसार पाणी उकळण्याच्या तीन बेस्ट पद्धती

पाणी हे जीवन आहे. पाणी शरीरासाठी आणि जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. पण आजकाल पाणी फार दूषित होत चाललं आहे. यात अनेक केमिकल्स, विषारी तत्व आढळतात. अशात पाणी फिल्टर करून पिण्याचा सल्ला दिला जातो. फार पूर्वीपासून पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळलं जातं. सोबतच कोमट पाणी प्यायल्याने शरीरालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, एक महत्वाची बाब म्हणजे […]

अधिक वाचा..

प्रकृतीनुसार फराळ

दिवाळी म्हटले की फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल असते. मात्र हा फराळ आपापल्या प्रकृतीला लक्षात घेऊन केला तर किमान त्यानंतर होणारे त्रास शक्य तितके दूर ठेवण्यास मदत होईल. 1) वात: अनारसे, शंकरपाळे, घेवर, ओल्या नारळाच्या करंज्या, दुधापासून घरीच बनवलेले गोड पदार्थ, रवा/ गव्हाचे पीठ/ डिंक यांचे लाडू इ. 2) पित्त: ओल्या वा सुक्या नारळाच्या करंज्या, रवा/ […]

अधिक वाचा..

आज खग्रास चंद्रग्रहण; वेधकाळ केव्‍हापासून, काय टाळावे, जाणून घ्या राशीनुसार परिणाम

यंदा वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आज म्हणजेच सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हे चंद्रग्रहण ७ सप्टेंबर रोजी रात्री ९:५७ वाजता सुरू होईल आणि ८ सप्टेंबर पहाटे १:२६ वाजता संपेल. ग्रहणाचा स्पर्शकाल: रात्री ११:०९ मध्यकाल: रात्री ११:४२ मोक्षकाल: पहाटे १:२३ हे ग्रहण सुमारे ४ तास चालणार आहे. भारतात ग्रहण कुठे दिसेल भारतामधील प्रमुख शहरांमध्ये हे […]

अधिक वाचा..

वात – पित्त – कफ या प्रकृतीनुसार कुणाला किती तास झोप आवश्यक

आपल्या डेली रुटीनमध्ये ‘झोप’ ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो, कोणाचा बाप तुमचा रस्ता अडवू शकत नाही ‘या’ कायद्यानुसार मिळवा शेतरस्ता

मुंबई: शेती ही आपल्या देशाची जीवनदायिनी आहे. शेतकरी आपल्या कष्टाने देशाचे पोट भरतात. पण अनेकदा गावातील जमीनदार, काही शेजारी किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. यामुळे पिके सुकतात, उत्पादन घटते, शेतीमाल वेळेवर पोहोचत नाही. आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. पण आता चिंता करण्याची गरज नाही! कारण महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी स्पष्ट […]

अधिक वाचा..

तुमच्या उंचीनुसार तुमच वजन किती पाहिजे हे जाणून घ्या..

उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे 150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो 155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो 160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो 165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो 170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो 175 cm : सामान्य […]

अधिक वाचा..

वयानुसार किती मिनिट ‘चालल’ पाहिजे, सोप्या व्यायामाचे असंख्य फायदे

१८-३० वर्षे, दिवसातून ३०-६० मिनिट तरुणांमध्ये सामान्यत: उर्जा पातळी आणि स्नायूंची ताकद जास्त असते, म्हणून ते दररोज ३०-६० मिनिटं वेगाने चालण्याचं टार्गेट ठेवू शकतात. आयुष्याच्या या टप्प्यावर चालणं हे वजन व्यवस्थापित करण्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी आणि निरोगी हृदय ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आता बैठी कामं जास्त असतात. दीर्घकाळ बसण टाळून चालण्याचा सल्ला दिला जातो. ३१-५० वर्षे, […]

अधिक वाचा..

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी किती असली पाहिजे 

वयानुसार रक्तातील साखरेची पातळी  6 ते 12 वर्षे :- 80 ते 180 mg/dl 13 ते 19 वर्षे :- 70 ते 150 mg/dl 20 ते 26 वर्षे :- 100 ते 180 mg/dl 27 ते 32 वर्षे :- 100 ते 140 mg/dl 33 ते 40 वर्षे :- 140 mg/dl पेक्षा कमी 40 ते 50 वर्षे :- 90 […]

अधिक वाचा..

तुमच्या उंचीनुसार,तुमचं वजन किती पाहिजे हे जाणून घ्या..

उंचीनुसार महिलांचं वजन किती असलं पाहिजे  150 cm : सामान्य वजन 43 – 57 किलो 155 cm : सामान्य वजन 45 – 60 किलो 160 cm : सामान्य वजन 48 – 62 किलो 165 cm : सामान्य वजन 51 – 65 किलो 170 cm : सामान्य वजन 54 – 68 किलो 175 cm : सामान्य […]

अधिक वाचा..

लोकसभा निहाय दौरा आणि मंत्र्यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार भरवणार; सुनिल तटकरे

मुंबई: लोकसभा निहाय राज्याचा दौरा आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांचे जिल्हावार दौरे व नऊ मंत्र्यांचा जनता दरबार राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. राज्यात काम करणाऱ्या पदाधिकार्‍यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कार्यालयात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल […]

अधिक वाचा..