धावपळीच्या जीवनात तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करा; डीजिटल युगात संवाद महत्त्वाचा

मुंबई: धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणस जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. मोबाईल, सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे प्रत्यक्ष संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा आहे. धावपळीच्या जीवनात संघर्षांवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी तणावमुक्त जीवनशैली आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्रेरणादायी वक्ते व […]

अधिक वाचा..

५ सवयी स्वत:ला लावून घ्या, समोरच्यावर पडेल इम्प्रेशन- सगळेच तुम्हाला म्हणतील ‘स्मार्ट क्लासी वुमन’

काही महिला अशा असतात की त्यांची आणि आपली मुळीच ओळख नसते. अशाच कुठेतरी, कधीतरी त्या आपल्या अचानक समोर आलेल्या असतात. त्यांच्याशी आपण एक अक्षरही बोललेलो नसतो. फक्त त्यांच्या काही कृती आपण दुरून बारकाईने पाहिलेल्या असतात. पण तरीही त्या महिलांची एक वेगळीच प्रभावी छाप आपल्या मनात कायम घर करून राहाते. त्या महिलेची एक वेगळीच आदरयुक्त इमेज […]

अधिक वाचा..