जनतेच्या रक्षकांकडेच सर्व स्तरातून दुर्लक्ष…

शिक्रापूर (शेरखान शेख): नागरिकांच्या कोणत्याही कठीण प्रसंगात तसेच कोठेई कोणती घटना घडल्यास लोकांना आठवण येते तो विभाग म्हणजे पोलीस मात्र 12 महिने 24 तास काम करुन देखील पोलिसांकडेच सर्वांचे दुर्लक्ष असल्याची बाब खेदजनक असल्याचे दिसून येत आहे. समाजामध्ये अनेक शासकीय विभाग असून त्यामध्ये प्रत्येक घटकातून शिक्षक, डॉक्टर, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांसह आदी घटकांना […]

अधिक वाचा..