शिरुर तालुक्यात मनरेगा योजनेत गैरव्यवहाराचा आरोप; उपोषणाचा इशारा

रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथील मच्छिंद्र बापूराव पवार यांनी मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकारी तसेच सरपंच यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा उद्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी उपोषण करण्याचा इशारा पवार यांनी दिला आहे. नेमकं […]

अधिक वाचा..

भाजपचे आरोप मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच; इंद्रजीत चव्हाण

मी व माझ्या कुटुंबाने एकाच ठिकाणी मतदान केले आहे, भाजपने केलेल्या आरोपांचे खंडन  कराड: माझ्यावर व माझ्या कुटुंबावर दुबार मत नोंदणीचे केलेल्या आरोपांचे खंडन करतो कारण पृथ्वीराज चव्हाणांचे नाव घेऊन मतांची झालेली चोरी झाकण्यासाठीच भाजपच्या कराड दक्षिण मधील पदाधिकार्यांनी आरोप केले आहेत. भाजपचे आरोप हे मतचोरीचा घोटाळा झाकण्यासाठीच अशी टीका इंद्रजीत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत […]

अधिक वाचा..

ठाकरेंच्या त्या आरोपांआधीच कुणाल कामराचं 4 शब्दांचं ट्वीट म्हणाले…

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणुकांसदर्भात केलेल्या आरोपांमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांसह देशात इतरही ठिकाणी मतांची चोरी करण्यात आली, असा मोठा आरोप त्यांनी केला आहे. हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावेही सादर केले आहेत. राहुल गांधींच्या या आरोपांनी आता निविडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव […]

अधिक वाचा..

खडसे कुटुंबावर आरोप! खडसेंची सून मैदानात, रक्षा खडसेंनी केलं मोठं वक्तव्य…

पुणे: पुण्यात सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली होती, या प्रकरणात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे, ते सध्या जेलमध्ये आहोत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे वातावरण आणखी तापलं आहे. दरम्यान दुसरीकडे भाजपकडून सातत्यानं राष्ट्रवादी शरद […]

अधिक वाचा..

रुपाली चाकणकरांच्या गंभीर आरोपांनंतर खडसेंचंही मोठं विधान

जळगाव: पुण्यातील खराडी येथे फ्लॅटवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी करत मोठी कारवाई केली होती. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर हेही अडकल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याचप्रकरणात प्रांजल खेवलकरांबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा धक्कादायक माहिती समोर आणल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार […]

अधिक वाचा..

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?

मुंबई: भगवा दहशतवादाच्या फेक नॅरेटिव्हचा कट कोर्टानेच उधळून लावल्यानंतर आता काँग्रेसी संस्कृतीने सनातन हिंदू धर्माच्या नावाने पुन्हा सुरू केलेला अपप्रचार म्हणजे महात्मा गांधींचा वारसा स्वतःच्या हाताने पुसून टाकण्याची तयारी असून, हिंदुत्वाचे मुखवटे धारण केलेल्या काँग्रेसच्या ताटाखालच्या मांजरांनी सनातन धर्मास दहशतवादी ठरविण्याच्या कटात सहभागी होऊन आपलाही मुखवटा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे मुख्य […]

अधिक वाचा..

त्या तहसीलदारांची बदली झाल्याने आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर खळबळजनक आरोप

जामखेड: जामखेड तालुक्याचे तहसीलदार गणेश माळी यांची गडचिरोली येथे बदली झाल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात राजकीय वातावरण तापले आहे. मंगळवारी निघालेल्या या बदलीच्या आदेशानंतर तहसीलदार माळी यांना धानोरा (जि. गडचिरोली) येथे पाठवण्यात आले आहे. अवघ्या एका वर्षात या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली झाल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीदरम्यान गट रचनेत विशिष्ट […]

अधिक वाचा..

अरे, शरम वाटली पाहिजे, अनिल परबांची गृहराज्यमंत्र्यांवर आरोपांची राळ; काय म्हणाले…

मुंबई: उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधात आरोपांची राळ उडवून दिली. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आणि रामदास कदम यांच्यात वाद पेटण्याची चिन्हं आहेत. आज परब यांनी पत्रकार परिषद घेत डान्सबारवरून कदमांवर आरोपांची राळ उडवून दिली. गृहराज्य मंत्र्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालतो तोही पोलीस स्टेशनच्या नाकाच्या खाली. हे […]

अधिक वाचा..

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातील शांताई डेरी व पशुखाद्य येथे मोठ्या प्रमाणात   शेतकऱ्यांची फसवणुक आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ‘अन्याय तेथे प्रतिकार’ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा स्वाती गायकवाड, कार्याध्यक्षा संगिता वानखेडे, सचिव अर्चना केदारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असुन संबंधित […]

अधिक वाचा..

हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा अंबादास दानवेंचा गंभीर आरोप

अखेर मुख्यमंत्र्यांनी केली उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुंबई: संभाजीनगर येथील हॉटेल व्हिट्स खरेदी व्यवहार प्रकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार झाला असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. या प्रकरणी अंबादास दानवे सभागृहात आक्रमक झाले. मुंबई शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली धनदा कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी विट्स हॉटेल चालवत असल्याची माहिती दानवे यांनी सभागृहात दिली. […]

अधिक वाचा..