अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..

अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडेबोल; म्हणाले…

विचार करण्याचा प्रश्नच नाही; सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळून आला आहे. पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधी एकमेकांवर उघडपणे टीका करताना दिसत असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नेत्या रुपाली चाकणकर यांना जोरदार शब्दांत सुनावले आहे. सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत “विचार केला […]

अधिक वाचा..

अजितदादा पवार विमान दुर्घटनेवर नवे संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला ‘हिप्नोटाइज पायलट’चा अँगल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेवर राज्यातील राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. मंगळवारी आमदार रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक संशयाचा अँगल उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी पायलटला हिप्नोटाइज करून विमान उडवण्यासाठी पाठवण्यात […]

अधिक वाचा..

जयंत पाटील यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींचा संताप

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद उडाला आहे. जयंत पाटील म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी झाला असता, तर काय घडले असते?”यावर प्रतिक्रिया व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “जयंत पाटील यांचे विधान महाराष्ट्रातील महिलांना किंवा राज्याला गरजेचे नाही. त्यांनी अशा […]

अधिक वाचा..

दादांची कमी कधीच भरून निघणार नाही, पण सुनेत्रा वहिनींनी शिवधनुष्य उचलल; अमोल मिटकरी

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधीसह त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर एबीपी माझाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल […]

अधिक वाचा..