वडिलोपार्जित जमीन किंवा मालमत्ता विकण्याआधी थांबा! हे नियम न पाळल्यास होणार मोठं नुकसान

औरंगाबाद: वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचे नियम गुंतागुंतीचे असतात. फक्त सातबारा किंवा मालमत्ता उताऱ्यावर नाव आहे म्हणजे संपूर्ण मालकी मिळाली, असे समजणे चुकीचे ठरू शकते. अनेक प्रकरणांमध्ये मालमत्ता अजूनही संयुक्त स्वरूपात असते. अशावेळी चुकीचा निर्णय घेतल्यास मोठे आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते. संयुक्त मालमत्ता असल्यास काय धोके संभवतात मालमत्ता संयुक्त असल्यास कोणताही एक भागधारक एकतर्फी विक्री करू […]

अधिक वाचा..

वडिलोपार्जित शेतजमीन नावावर होणार फक्त निशुल्क रुपयात

जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्त 100 रुपयांमध्ये करता येणार आहे. त्यासाठी शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. वडिलांकडून मुलांकडे किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलांकडे किंवा मुलीच्या नावावर जमीन हस्तांतरण करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरावे […]

अधिक वाचा..