गट व ‘गन’ जाहीर होताच मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू; आखाडात स्नेहभोजन की निवडणूक प्रचार?

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येऊ लागल्या असताना शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापली राजकीय ताकद दाखवण्याचे रणशिंग फुंकले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आखाडात ‘स्नेहभोजन’, ‘स्नेहमेळावा’, ‘विचारमंथन’, ‘कार्यकर्ता संवाद’ अशा नावांखाली गावागावात होणाऱ्या भव्य कार्यक्रमांमधून प्रत्यक्षात राजकीय गटबाजी, शक्तिप्रदर्शन व मतदारांवर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गेल्या काही दिवसांत तालुक्यातील विविध […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार जाहीर

मुंबई: संत साहित्य, नामभक्ती आणि समाज प्रबोधनाचा अखंड तेजोमय दीप प्रज्वलित करणाऱ्या भक्तशिरोमणी संत श्रीनामदेव महाराज यांच्या ६७५ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त, “संत श्री नामदेव महाराज फड संस्थान व संत वंशज, पंढरपूर” यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. श्री. एकनाथ शिंदे यांना “भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार २०२५” जाहीर […]

अधिक वाचा..

दारू महाग, नोकरभरती जाहीर! मंत्रिमंडळ बैठकीत मद्यप्रेमींना झटका, तर तरुणांना आणि विद्यार्थ्यांना खुशखबर

संभाजीनगर: झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकीकडे मद्यावरील शुल्कात वाढ करून मद्यप्रेमींना धक्का दिला आहे, तर दुसरीकडे मोठी पदभरती आणि विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करून दिलासाही दिला आहे. मद्यप्रेमींची चिंता वाढली  झालेल्या बैठकीत भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) तब्बल दीड टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत तब्बल १४ हजार कोटींचा महसूल वाढणार […]

अधिक वाचा..

मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर

संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्ये उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी. हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई. डीजेला फाटा: डीजेऐवजी […]

अधिक वाचा..

अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी मिळणार, अदिती तटकरेंची घोषणा 

संभाजीनगर: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. कुपोषण कमी करणाऱ्या अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अंगणवाडी केंद्रांचे गुणात्मक मूल्यमापन केले जाणार आहे. या मूल्यांकनानुसार खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. 10 पैकी 7 निकष पूर्ण केल्यास ₹1400 10 पैकी 8 […]

अधिक वाचा..

बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दि. ५ मे, २०२५ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी जाहीर केले […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर; कहीं खुशी, कहीं गम’

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत बुधवार (दि २३) रोजी मोठ्या उत्साहात आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीत पार पडली. शिरुर तहसिल कार्यालयातील सभागृहात प्रांताधिकारी पुनम अहिरे व तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करत समीक्षा गिरमकर आणि वरद जाधव यांच्या हस्ते आरक्षण सोडतीचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.   […]

अधिक वाचा..

10 वी -12 वीचा निकाल कधी लागणार, संभाव्य तारीख आली समोर जाणून घ्या निकाल पाहण्याची पद्धत

मुंबई: दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अजून अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तरी, निकालासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. संभाव्य तारीख: बारावीचा निकाल: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल: बारावीच्या निकालानंतर १० दिवसांत निकाल कुठे पाहता येईल mahresult.nic.in mahahsscboard.in निकाल ऑनलाईन […]

अधिक वाचा..

राम सुतार यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार म्हणजे राज्यातल्या तेरा कोटी जनतेचं त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक

राम सुतारांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हाराज्याच्या इतिहास, कला, समृद्ध सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव मुंबई: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर झालेला राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार हा राज्यातल्या तेरा कोटी जनतेच्या त्यांच्यावरील निखळ प्रेमाचं प्रतिक आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहास, कला, सांस्कृतिक क्षेत्राचा गौरव आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले […]

अधिक वाचा..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण, स्त्री शिक्षाम पददलितांचे शिक्षण, महिलांसाठी सामाजिक परिवर्तनाचे कार्य, स्त्रीभृणहत्या प्रतिबंधात्मक कार्य, वंचित क्षेत्रातील महिलांसाठी कार्य इत्यादी क्षेत्रात निरलसपणे कार्य करणाऱ्या राज्यातील ६ महसूल विभागातील प्रत्येकी एक या प्रमाणे ६ मान्यवर महिलांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२२-२३ या वर्षाचे पुरस्कार प्रदान करण्यासाठी शासनस्तरावरील निवड […]

अधिक वाचा..