‘मोदी सरकार ओबीसीविरोधी; ९८० विद्यार्थ्यांचे IAS-IPS होण्याचे स्वप्न धोक्यात’
विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर घणाघात; राहुल गांधींवरील गुन्ह्यावरही संताप नागपूर: केंद्रातील मोदी सरकारची ओबीसीविरोधी मानसिकता पुन्हा एकदा समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या नियुक्त्यांबाबत स्पष्ट आदेश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र सरकारने न्यायालयात जाऊन या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्यामुळे यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या सुमारे ९८० ओबीसी उमेदवारांचे IAS, IPS आणि इतर केंद्रीय सेवांमध्ये […]
अधिक वाचा..