सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात ४० ते ५० टक्के वाढ होण्याची शक्यता
संभाजीनगर: केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत संपत आल्याने, आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची चर्चा सध्या जोमात आहे. काय असेल बदल सध्याचे किमान वेतन ₹१८,००० आहे नवीन वेतन ₹२६,००० पर्यंत होऊ शकते पगारात थेट ४० ते ५०% पर्यंत वाढ अपेक्षित Qफिटमेंट फॅक्टर २.२८ ते […]
अधिक वाचा..