अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता वाढणं असे अनेक प्रकारचे त्रास एरंडेल तेल प्यायल्याने बरे होतात. हे तेल पहाटे घेणं फायदेशीर ठरतं. या तेलाचा ओशटपणा, ढेकर येणं हे त्रास टाळण्याकरिता ते सकाळी लवकर अनशापोटी घेतल्यास फायदा होतो. एरंडेल तेलामुळे वारंवार पोट फुगणे, गच्च झाल्या सारखं वाटणे, […]

अधिक वाचा..

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. शरीर थंड ठेवते: बेलाचे सरबत उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे उष्माघाताचा धोका कमी होतो. रक्त शुद्ध करते: बेलाच्या सरबतातील गुणधर्मांमुळे रक्त शुद्ध होते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर: बेलाचे सरबत रक्तातील […]

अधिक वाचा..

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात. डोळ्यांसाठी लाभदायक: मक्याच्या सेवनाने दृष्टी चांगली होते. ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार दूर ठेवते. हाडांसाठी उपयुक्त: यातील नैसर्गिक कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्यात लाभदायक आहे. ब्लड शुगर नियंत्रित होते: कणसातील कार्बोहायड्रेट शरीराला ताबडतोब उर्जा देते. पचनशक्त वाढते, […]

अधिक वाचा..

कोणती डाळ शरीरासाठी फायदेशीर असते 

डाळ भारतीय खाण्याचा एक महत्वपूर्ण आहार आहे. डाळीच्या सेवनानं शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आरोग्यही चांगले राहते. पण डाळ प्रत्येकाच्याच शरीरासाठी सारखा परिणाम करत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की प्रत्येक डाळीचा प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या […]

अधिक वाचा..

भाजलेले चणे आरोग्यासाठी फायदेशीर

भाजलेले चणे खाल्ल्याने आरोग्यावर चांगले परिणाम होतात. यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. सोबतच अनेक आजारही दूर होतात. अनेक आजार ठीक करण्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरते चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि पोषण तत्वे आढळतात. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. हे एक हेल्दी सुपरफूड आहे. रोस्टेड चणे खाल्ल्याने वेगाने वजन कमी होते. चण्याला रोजच्या डाएट मध्ये सामील […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खाल्ल्याने अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोग

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात दही की रायता आरोग्यासाठी काय लाभदायक

हिवाळ्याच्या काळात खाण्यापिण्याबद्दल सर्वात सामान्य प्रश्न दह्याबद्दल असतो. काहीजण म्हणतात की दही थंड असते, तर काहींचे असे मत आहे की दह्याशिवाय पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे आणखी एक पेच निर्माण होतो. रायता खावे की साधे दही? विज्ञानाच्या दृष्टीने आणि शरीराच्या गरजा समजून घेतल्यास त्याचे निराकरण करणे खूप सोपे होऊ शकते. दह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? […]

अधिक वाचा..

आरोग्यासाठी उपयुक्त बीट

भाज्यांमध्ये बीट सर्वात फायदेशीर मानली जाते. त्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. ते शरीरात हिमोग्लोबिन बनविण्याचे कार्य करतात. बीट रक्त स्वच्छ करण्यास देखील मदत करते. बीटरुट मध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आढळतात. याशिवाय लोह, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस इत्यादी घटका मध्येही समृद्ध आहे. एकीकडे बीट आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर दुसरीकडे त्वचा सुधारण्यासही फायदेशीर आहे. हे अँटीएजिंग म्हणून कार्य […]

अधिक वाचा..

बाबा वेंगांचे भाकित! २०२६ आठ राशींसाठी लाभदायी व शुभ वर्ष

मुंबई: नववर्ष २०२६ सुरू होताच ज्योतिषविश्वात राशीभविषय चर्चा रंगली आहे. धनु राशीत ग्रहांची स्थिती आणि मकर राशीत तयार झालेला चतुर्ग्रही योग या काळात अनेक शुभ योग आणि राजयोग निर्माण होण्याचे संकेत देत आहेत. ज्योतिषतज्ज्ञांच्या मते, गुरूची गती आणि राहू-केतूंचे गोचर केवळ वैयक्तिक राशींवरच नाही तर देश-दुनियावरही परिणाम करू शकतात. जगप्रसिद्ध ज्योतिषी बाबा वेंगा यांच्या भाकितांनुसार, […]

अधिक वाचा..

लिंबापेक्षाही कित्येक पट गुणकारी हा घटक, तुम्हीही करत आहात चूक

अनेकांना जेवणात लिंबू लागते. लिंबू खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. फक्त जेवणातच नाही तर लिंबू पाणीही पिले जाते. लिंबात सर्वात जास्त व्हिटामिन सी असते. व्हिटामिन सीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लिंबू आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. फक्त लिंबूच नाही तर लिंबाचे सालही फायदेशीर ठरतात. लिंबाचे साल अत्यंत गुणकारी ठरतात. तज्ञांच्या मते, […]

अधिक वाचा..