शिरुर; मनरेगा गैरव्यवहाराचा खोटा आरोप…? देशमुखांचा पवारांवर पलटवार
रांजणगाव गणपती (तेजस फडके) भांबर्डे (ता. शिरुर) येथे मनरेगा योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा मच्छिंद्र बापूराव पवार यांनी आमच्यावर खोटारडा आरोप केला आहे. तसेच हे आरोप खोडसाळ आणि निराधार असुन त्यांनी दिशाभुल केली असल्याचे प्रदीप सुरेश देशमुख यांनी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना सांगितले. देशमुख म्हणाले, “गट नं. ६१७ ची मी स्वतःच्या खर्चाने मोजणी करून […]
अधिक वाचा..