अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना मिळणार बक्षीस! नितीन गडकरींची मोठी घोषणा
औरंगाबाद: रस्ते अपघातातील मृत्यू कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन’ (मदतनीस) योजनेत ऐतिहासिक बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही महत्त्वाची घोषणा केली आहे. मदत करणाऱ्यांसाठी मोठं प्रोत्साहन अपघातातील जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचवणाऱ्याला थेट ₹25,000 रोख बक्षीस देण्यात येणार. यापूर्वी ही रक्कम फक्त ₹5,000 होती, आता पाचपट वाढ करण्यात […]
अधिक वाचा..