नितीशकुमार राज्यसभेकडे; बिहारमध्ये नेतृत्वबदलाची शक्यता, भाजपचा मुख्यमंत्री?

पटना: बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी अर्ज दाखल केल्याने बिहारमध्ये नेतृत्वबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितीशकुमार राज्यसभेवर गेल्यास राज्यात भाजपचा मुख्यमंत्री बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बिहारमध्ये भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट […]

अधिक वाचा..

बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन पटणा:“मला अभिमान वाटतो की बिहारच्या जनतेने बदल स्वीकारला आहे. त्यांनी विकासराजला पाठिंबा दिला आणि जंगलराजला नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींचे मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार जी तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो,” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

ज्या भाषेने यूपी, बिहारवाल्यांचं भलं केलं नाही त्या भाषेसाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भांडत आहे 

मुंबई: आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मीरा भाईंदर येथे सभा पार पडली, या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीसाठी भांडत आहे, इतर शाळात मराठी सक्तीची केली पाहिजे. ते सोडून हिंदी सक्तीची करत आहात, असं […]

अधिक वाचा..

आंबेगावचा बिहार झालाय का…? पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

शिरुर (तेजस फडके): समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समोर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिलीये. या घटनेने पुणे जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

…अन्यथा शिरुर तालक्याचा बिहार झाल्याशिवाय राहणार नाही

शिरूरमध्ये जुन्या वादातून गोळीबार, चाकण नंतर शिरुर मध्ये पिस्तुलाची दहशत शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील सरदार पेठेत जुन्या रागातून कृष्णा वैभव जोशी या आरोपीने इन्कमटॅक्सला चार वर्षापूर्वी अर्ज केल्याचा गैरसमजातून महेंद्र मोतीलाल बोरा यांना शिवीगाळ करत पिस्तुल काढुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने महेंद्र यांच्या छातीवर रोखुन ” तुला आज जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देवुन […]

अधिक वाचा..