आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय…!

मुंबई (शितल करदेकर): आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्याने पुरुषी वर्चस्व आहे आणि त्यामुळे महिलांना कितीही समान अधिकार मागितले तरी समाजाकडून किंवा आपल्या बहुसंख्य घरातून ते हक्क  देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. आपण कितीही म्हटलं की महिलांना समान अधिकार दिले पाहिजे तरीही समान अधिकार देण्यासाठी वेळोवेळी कायदे करावे लागले मात्र हे कायदे केल्यानंतरही कायदे तोडण्याची आणि महिलांचे दमन […]

अधिक वाचा..

समाजात अंध अपंगांना नागरिकांनी मदतीचा हात द्यावा

ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे राजेंद्र सात्रस यांचे नागरिकांना आवाहन शिक्रापूर (शेरखान शेख): अंध अपंग व्यक्ती समाजात वावरत असताना त्यांना नागरिकांनी मदतीचा हात देणे गरजेचे असून प्रत्येकाने अंध अपंग व्यक्तींना नागरिकांनी मदत करणे गरजेचे असून पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांची कामे गांभीर्याने करावी, असे आवाहन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन राजेंद्र सात्रस यांनी केले आहे. उरळगाव (ता. […]

अधिक वाचा..

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे शिंदे फडणवीस सरकार बरखास्त करा…

मुंबई: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..