चेहऱ्यावर हासू, हृदयात आसू; स्माइल डिप्रेशनचे कारण काय

चेहऱ्यावर सतत हास्य, बोलण्यात उत्साह, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि मनमिळावू स्वभाव, पण याच व्यक्तीच्या हृदयात वेदनेची खोल नदी वाहत असते. ही अवस्था म्हणजेच स्माइल डिप्रेशन होय. समोरून पाहणाऱ्याला ती व्यक्ती आनंदी वाटते, पण आतून ती मानसिक संघर्ष, निराशा, एकटेपणा आणि थकलेली असल्याचे दिसते. या मानसिक आजाराची भीती एवढी आहे की, तो लपून राहतो आणि म्हणूनच अधिक […]

अधिक वाचा..

मतचोरीवरून राज ठाकरेंनी पाहिला बॉम्ब फोडला, त्यांच्या नव्या विधानाने वादळ उठणार?

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशभरात निवडणूक आयोग आणि लोकसभा, वेगवेगळ्या राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली, असा आरोप केला जातोय. याच आरोपांमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटासह इतरही विरोधी पक्षांनीदेखील निवडणूक आयोग आणि भाजपाला धारेवर धरलं आहे. असे असतानाच आताच मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोपांवर […]

अधिक वाचा..

मुसळधार पावसाने संरक्षण भिंत कोसळली; संबंधित यंत्रणांना बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश…

मुंबई: मुंबईत कोसळणार्‍या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. न्यू अशोक नगर, वाशी […]

अधिक वाचा..

नोकरीसाठी मुंबईला येण्यास निघालेल्या तरुणाचा गुटखाच ठरला मृत्यूच कारण…

ललितपूर: गुटखा खाणं शरीरासाठी हानीकारक असतं. पण एका तरुणाला गुटखा थुंकताना जीव गमवावा लागला आहे. १९ वर्षीय तरुणाला गुटखा थुंकणं जीवावर बेतलं. ट्रेनमधून गुटखा थुंकताना त्याचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या ललितपूर रेल्वे स्थानकाजवळ वसीमचा मृ्त्यू झाला. तो महाराजगंज परिसराचा रहिवासी होता. भाऊ आणि काही ग्रामस्थांसोबत तो मुंबईत कामासाठी जात होता. मुंबईत जाऊन चार पैसे कमावून […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशामुळे सेना-मनसे युती होण्याआधीच तुटली?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र येतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होईल असा दावा केला जात असतानाच उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेगळेच आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय […]

अधिक वाचा..

लिंबू पाणी कधी पिऊ नये? लिव्हरच्या आजारांचाही त्रास, पाहा – लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ

लिंबात एंटी ऑक्सिडेंट्स, व्हिटामीन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. लिंबाच्या सेवनानं वजन कमी करण्यासही मदत होते. तसंच लिंबाच्या सेवनानं त्वचा आणि केस चांगले राहतात. बरेच लोक सकाळी लिंबू पाण्याचं सेवन करतात. सकाळी लिंबू पाणी पिण्याची सवय नेहमी योग्य नसते. या सवयीमुळे तुमचं लिव्हरही खराब होऊ शकतं. डॉक्टर सलिम जैदी सांगतीत की रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणं […]

अधिक वाचा..

भांडताना राग अनावर होऊन रडू येते, काय सांगते मानसशास्त्र, संतापात डोळ्यात पाणी येतं कारण

रागाच्या भरात आपल्या श्वासांची गती वाढते आणि त्याबरोबरच हृदयाचेही ठोके वाढतात. काही जण तावातावाने बोलतात तर काही जणांना मनात बरंच काही असूनही बोलायला शब्द फुटत नाही. उलट शरीराचा थरकाप होऊन रडू फुटतं. असे होणे अतिशय नैसर्गिक आहे. पण सगळ्यांच्याच बाबतीत तसे घडत नाही, असे का. राग नियंत्रणात ठेवणे केव्हाही चांगले, पण तो ठेवता येत नसेल […]

अधिक वाचा..

या 4 कारणांमुळं रात्री सतत लघवीला येण्याची समस्या उद्भवते, जाणून घ्या

अनेकजण असे आहेत ज्यांना रात्री सतत लघवीला येण्याचा त्रास असतो. यामुळं अनेकदा झोपही मोड होते. विशेष करून महिलांना हा त्रास जास्त जाणवतो. 1) डायबिटीज: जर तुम्हाला डायबिटीज असेल तर यामुळंही सतत लघवीला येते. रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं शरीरात मूत्र तयार होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळं सतत लघवीला लागण्याचं प्रमाण वाढतं. जर तुम्हाला असा त्रास जाणवत […]

अधिक वाचा..

अन्न घाईघाईने खाल्ल्याने वजन वाढतं का

घरातील मोठे लोक आपल्याला बालपणीच शिकवतात की, अन्न चांगलं बारीक चावून चावून खाल्लं पाहिजे. तर आयुर्वेदानुसार, एक घास ३२ वेळा चावून खाल्ला पाहिजे. अन्न व्यवस्थित चावून खाल्लं तर पचन चांगलं होतं. तसेच त्यातील पोषक तत्वही शरीरात अवशोषित होतात. पण बरेच लोक घाईघाईत जेवण करतात ते अन्न व्यवस्थित चावून खात नाहीत. जे शरीरासाठी खूप नुकसानकारक ठरतं. […]

अधिक वाचा..

मॉर्निंग वॉकला जाताय मग या चुकांमुळे हृदयावर येतो ताण, भल्या सकाळी जीव धोक्यात कारण…

रोज किमान अर्धा तास चालायला हवे असे आपल्याला सांगितले जाते. चालल्याने वजनच नाही तर हृदयाचे आरोग्य देखील सुधारते. तसेच मानसिक आरोग्य आणि रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. चालणे ही नैसर्गिक क्रिया आहे. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे देखील मोजावे लागत नाही. चालणे हा अतिशय सोपा आरोग्यदायी व्यायाम आहे. यामुळे आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. […]

अधिक वाचा..