देशाला दिशा देण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवता? याच अधिवेशनात सरसकट कर्जमाफी करा मुंबई: राज्यात शेतकऱ्यांच्या, तरुणाईच्या, बेरोजगारांच्या, कामगारांच्या आत्महत्या होत आहेत. निरपराध नागरिकांवर कारवाई करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची व्यथा भयावह आहे. आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आज बळीराजाची आहे. राहुलजी गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त केली त्यावर भाजपच्या नेते कर्नाटक आणि बाकीच्या राज्यात बघा, महाराष्ट्र चांगला आहे,” […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचं कारण ठरतात या गोष्टी, वेळीच खाणं करा बंद

हिवाळ्यात फिरण्याची, मस्ती करण्याची आणि खाण्या-पिण्याची आपलीच एक वेगळी मजा असते. कारण या दिवसात वातावरण थंड आणि फारच हेल्दी असतं. पण हेही नाकारता येत नाही की, याच दिवसांमध्ये सगळ्यात जास्त सर्दी-खोकला, फ्लू, श्वासासंबंधी समस्या होतात. सोबतच हिवाळ्यात डोकेदुखीची समस्याही खूप लोकांना होते. ज्यामुळे दिवसभराची कामे व्यवस्थित होत नाहीत. ही डोकेदुखी अशी असते जणू डोक्यात बॉम्ब […]

अधिक वाचा..

सॅलेड आवडत नाही, कच्च्या भाज्यांनी पोट दुखतं-पित्त होतं? ‘या’ ३ पद्धतींनी खाऊन पहा…

सॅलेड पौष्टिक असल्याने रोजच्या आहारात ते असणे गरजेचेच असते. डाएटमध्ये सॅलेड खाण्याचा सल्ला जातो. सॅलेड खाण्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे देखील मिळतात. साधरणतः भाज्या आणि हिरव्या पालेभाज्यांचे वेगवेगळ्या पद्धतीने सॅलेड करता येते. सॅलेडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असतात. सॅलेड खाल्ल्याने त्यातून आपल्या शरीराला आवश्यक ती […]

अधिक वाचा..

साखरेऐवजी गुळाचा वापर करत असाल वेळीच व्हा सावध, किडनी होऊ शकते फेल

लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचा धोका वाढतो. साखरेमध्ये किंवा गोड पदार्थांमध्ये कॅलरी जास्त असतात आणि पोषण कमी. अशात बरेच लोक साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा सल्ला देतात. त्यात काही चुकीचं देखील नाही. बरेच लोक साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करतात. पण तुमची एक चूक तुमच्या किडनी खराब करू शकते. साखरेऐवजी गूळ खाणं चांगलंच आहे. पण आजकाल गुळात नुकसानकारक […]

अधिक वाचा..

गाडी लागते- प्रवासात मळमळ-खूप उलट्या होतात हे ५ उपाय- प्रवासात मळमळणारही नाही

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. मुलांनाही सुट्ट्या असतात. त्यामुळे बरेच जण उन्हाळी सहलीचा प्लॅन करतात. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की ट्रिपला जाण्याचा आनंद खूप मोठा असतो. त्यासाठी जय्यत तयारीही केली जाते. पण गाडी लागण्याचा त्रास होत असल्याने ऐन प्रवासाचा दिवस जेव्हा येतो, तेव्हा आनंद व्हायचं सोडून टेन्शन यायला लागतं. कारण गाडीमध्ये बसताच उलट्या होतात […]

अधिक वाचा..

कामात बुडून जाणं पडेल महागात, ऑफिसमध्ये जास्त वेळ बसल्याने होतात हे १० गंभीर आजार

मोठ्या कंपन्या किंवा स्टार्टअप्स देखील जास्त कामाच्या तासांना प्रोत्साहन देत आहेत, जे कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. या परिस्थितीत लोकांना आराम करण्यासाठी वेळच मिळत नाही. काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन नसल्याने, व्यक्ती शारीरिक, मानसिकदृष्ट्या कमकुवत होते, ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. जास्त वेळ काम केल्याने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम होतो. जास्त […]

अधिक वाचा..

गोड पदार्थ खाल्याने मधुमेह होत नाही            

व्यस्त जीवनशैली आणि अनियमित खाण्यामुळे अनेक आजारांचा विळखा घट्ट होत आहे, या आजारांपैकी एक म्हणजे मधुमेह. आपल्याला अनेक ठिकाणी मधुमेहाचे रुग्ण नक्कीच मिळतील, बहुतेक लोकांचा असा समाज आहे की, मधुमेह जास्त साखर खाल्ल्याने होतो, म्हणूनच तुम्ही ऐकले असेल की लोक म्हणतात की जास्त गोड खाऊ नका, परंतु हे सत्य नाही. कारण गोड खाण्यामुळे मधुमेह हा […]

अधिक वाचा..

पाणी बदलल्याने केस गळतात का?

आजच्या काळात केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. तरुण असो वा वृद्ध, सर्व वयोगटातील लोक या समस्येशी झगडत आहेत. या समस्येमुळे केवळ आत्मविश्वासावरच परिणाम होत नाही तर मानसिक ताणही येऊ शकतो. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे लोकांचा असाही विश्वास आहे की जेव्हा ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घर बदलतात तेव्हा ते […]

अधिक वाचा..

‘फंगल इन्फेक्शन’ची कारणे काय

फंगल इन्फेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काय कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इन्फेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो. कारणे काय उष्ण आणि दमट वातावरणामुळे ही समस्या होते. ज्या लोकांना खूप घाम येतो त्यांना फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. ओले कपडे घालणे. घट्ट शूज […]

अधिक वाचा..

तुम्ही जे खाता त्यातून तुम्हाला कॅन्सर किंवा डायबिटिस तर होणार नाही

प्लास्टीकपासून बनलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये धोकादायक रसायनं असतात. अभ्यासानुसार ७६ संदिग्ध पदार्थ स्तन कॅन्सरसाठी कारणीभूत ठरणारे घटक दिसून आले. ज्यातील ६१ तत्व प्लास्टीकशी संबंधित होते. ज्यामुळे स्तनांच्या कॅन्सरचा धोका वाढतो. ९० टक्के लोकांना बीपीएचा धोका: पॅकेज्ड फूडमध्ये सोडीयमचे प्रमाण जास्त असते. जे हाय ब्लड प्रेशरचं मुख्य कारण मानलं जातं. ज्यामुळे हृदयाचे आजार उद्भवतात. कॅन किंवा बॉटल्समधल्या […]

अधिक वाचा..