रुबल नागी! झोपडपट्ट्यांतील मुलांचे भविष्य बदलणारी ‘ग्लोबल टीचर’

दुबई: जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असली तर नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुबल नागी. दुबईत (Dubai) आयोजित ‘जागतिक सरकार शिखर परिषदे’च्या (World Government Summit) व्यासपीठावर भारतातील झोपडपट्ट्यांतील शिक्षणाच्या क्षेत्रात केलेल्या योगदानासाठी रुबल नागी यांचा ‘ग्लोबल टीचर प्राइज २०२६’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्काराची रक्कम तब्बल १० लाख […]

अधिक वाचा..

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर संशोधित बियाण्यांचा वापर आवश्यक; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: जागतिक हवामान बदलाचा मोठा परिणाम शेती क्षेत्रावर होत असून या वातावरणाला प्रतिरोध करणाऱ्या नवनवीन संशोधित वाणांची आवश्यकता वाढली आहे. शेतमालाची उत्पादकता वाढवायची असेल तर बदलत्या वातावरणानुसार बियाण्यांमध्ये संशोधन आणि त्यांचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले. जागतिक स्तरावरील बी-बियाणे उद्योगाच्या ‘एशियन सीड काँग्रेस (एएससी) 2025’ चे आयोजन मुंबई येथील […]

अधिक वाचा..

बदलत्या ऋतूमध्ये ‘या’ पद्धतीनं त्वचेची काळजी घ्या, पिंपल्स मुरूमांच्या समस्या होतील दूर…

आपल्या सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं. सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी त्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. बदलत्या ऋतूचा परिणाम तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या त्वचेवर देखील दिसून येतो. वातावरणातील बदलामुळे आणि आद्रतेमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होते. हिवाळ्यानंतर हवामानामध्ये अचानक बदल झाल्यामळे तुम्हाला त्वचेसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यापासून […]

अधिक वाचा..

संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा संघ व भाजपाचा अजेंडा आजही कायम

संघाच्या होसबळेंचे विधान त्याच व्यापक कटाचा भाग मुंबई: भाजपा व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पहिल्यापासूनच संविधान मान्य नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा त्यांचा अजेंडा लपून राहिलेला नाही. संविधानाच्या उद्देशिकेतून सेक्युलर आणि सोशालिस्ट हे शब्द काढण्याच्या रा. स्व. संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबळे यांच्या मागणीतून आज ते पुन्हा एकदा स्पष्ट […]

अधिक वाचा..

महिला धोरणामुळे स्त्रियांच्या आयुष्यात बदल होत असेल तर…

मुंबई: महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘स्त्री आधार केंद्रा’च्या वतीने आज ६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘विकासासाठी निरंतर वाटचाल : बीजिंग चौथ्या विश्व संमेलनानंतरची तीस वर्षे’ या संकल्पनेवर आधारित कृती सत्राचे आयोजन करण्यात आले. चौथे महिला धोरण, आरोग्य, शिक्षण, रोजगार, हिंसाचारविरोधी उपाय योजना आणि लिंग समभाव यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या कार्यक्रमात चर्चा करण्यात आली. ‘महिला धोरण […]

अधिक वाचा..