चासकमानला जमिनी जाऊनही सणसवाडीकर पाण्यापासून वंचित

सणसवाडी पाझर तलावासह विहिरी देखील कोरड्या ठणठणीत शिक्रापूर (शेरखान शेख): चासकमान कळव्यासाठी ज्या ज्या गावातील शेतकऱ्यांच्या व गावच्या जमिनी गेल्या आहे. त्या गावांना व शेतकऱ्यांना चासकमानचे पाणी मिळणे गरजेचे असताना देखील सणसवाडीत शेकडो एकर जमिनी चासकमान साठी जाऊन देखील सणसवाडीकर चासकमानच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहत आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे सन १९६२ साली शासनाच्या रोजगार […]

अधिक वाचा..