अवकाळी पावसाचा तडाखा; राज्यात हवामान बदलाची चाहूल, उन्हाळ्याबाबत नवा अंदाज

मुंबई: महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वादळी पाऊस, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने एप्रिल, मे आणि जून या कालावधीसाठी हवामानाचा ताजा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, एप्रिल महिन्यात राज्यातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. मात्र एप्रिलमध्ये पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असते, […]

अधिक वाचा..

सततच्या हवामान बदलामुळे तसेच कमी बाजारभावामुळे कांदा उत्पादक हवालदिल

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ऊसा बरोबरच कांदा पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. कारण ऊसाचे वर्षातून एकदाच पैसे येतात आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शेतकऱ्यांना सतत पैसे लागत असल्याने अल्पभुधारक शेतकऱ्यांचा कांदा पिकाकडे कल वाढत आहे. तसेच कांद्याचे कमी कालावधीत बाजारभाव चांगला मिळाला तर कधी कधी चांगले पैसे होतात. त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असुन […]

अधिक वाचा..