तुमच्या हातांचे तापमान उबदार वा थंड कोणते हात चांगले घ्या जाणून…

आपल्या हातांचे तापमान आपल्या आतड्याच्या आरोग्याबद्दल अप्रत्यक्ष, परंतु अर्थपूर्ण माहिती देऊ शकते. विशेषतः रक्ताभिसरण आणि मज्जासंस्थेच्या संतुलनावर त्याचा प्रभाव पडतो. उदाहरणार्थ प्राण्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, आतड्यांतील जीवाणूंमध्ये येणारे व्यत्यय – जसे की अँटीबायोटिक वापरामुळे – शरीराच्या तापमानात मोजता येण्याजोगी घट होऊ शकते. हे संशोधन प्रामुख्याने अंतर्गत तापमान नियमनावर लक्ष केंद्रित करीत असले […]

अधिक वाचा..

थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं […]

अधिक वाचा..

थंड-गरम खाताच दातांना झिणझिण्या येतात? दातांना कशी लागते कीड अन् काय घ्यावी काळजी

दात किडणे ही एक समस्या आहे जी हळूहळू सुरू होते आणि तीव्र वेदना, संसर्गात बदलू शकते. जेव्हा जेव्हा तुमचे दात पिवळे किंवा काळे होऊ लागतात, तेव्हा तुम्हाला गरम किंवा थंड पदार्थ खाताना वेदना होतात. तसेच तुमच्या तोंडाला दुर्गंधी येऊ लागते, तेव्हा तुम्हाला कळते की दातांना कीड लागण्यास सुरुवात झाली आहे. दातांच्या या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास […]

अधिक वाचा..

युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास

थंडीला सुरूवात होताच अनेक लोकांना सांध्यांच्या दुखण्याची समस्या त्रास देऊ लागते. या वेदनेपासून आराम मिळवण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण काही वेळा चुकीच्या सवयींमुळे ही समस्या अधिक वाढते. खासकरून युरिक अ‍ॅसिड वाढलं असलेल्या रुग्णांनी थंडीच्या दिवसांत आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हव. जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिडची लेव्हल वाढते, तेव्हा ते मूत्राद्वारे बाहेर निघत नाही आणि सांध्यांमध्ये […]

अधिक वाचा..

पावसाळा आणि सर्दी खोकला

पावसाळा सुरु झाला की आपल्याला आल्हाददायी वाटतेच, कारण उकाड्यापासून काहीशी सुटका झालेली असते. पण या वातावरणात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घसा खवखवणे, सर्दी, डोकेदुखी, ताप अशा समस्या सुरु होतात. कालांतराने याचे रुपांतर संसर्गजन्य आजारात होते. अचानक उद्भवलेल्या या समस्या वातावरणातील बदलाने झाल्याचे आपल्या सगळ्यांनाच समजते. यामध्ये पावसात भिजणे, दमट हवामान, अस्वच्छ पाणी, बाहेरचे अन्न खाल्ल्याने होणाऱ्या […]

अधिक वाचा..

थंडीत न चुकता या ४ अवयवांना करा तुपानं मालिश, तब्येत होईल हट्टीकट्टी मजबूत 

साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. साजूक तुपात ओमेगा-३,ओमेगा-९ हे फॅटी अ‍ॅसिड,अ, के आणि ई ही महत्त्वाची जीवनसत्त्वं असतात. यासाठीच रोजच्या आहारात साजूक तूप खाण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी बाराही महिने साजूक तूप पोटात जाणं आवश्यक असतं. पण थंडीत साजूक तुपाचं महत्त्व आणखीनच वाढतं. शरीराला स्निग्धता मिळण्यासाठी, शरीराचं पोषण होण्यासाठी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..

आंघोळ थंड पाण्याने करावी की गरम? पाहा गार-गरम पाण्याचे फायदे-तोटे

आपल्या आजुबाजुला आपण असे अनेक लोक पाहताे जे कायम थंड पाण्याने आंघोळ करतात. मग तो अगदी पावसाळा किंवा हिवाळा असेल तरीही ते आंघोळीसाठी थंडच पाणी घेतात. एवढ्या थंडीत थंड पाण्याने आंघोळ हे ऐकूनच अनेकांना हुडहुडी भरते. पण जे हा नियम पाळतात ते मात्र अगदी फिट असतात कारण त्यांच्या प्रकृतीला ते अनुकूल असतं. त्याउलट काही जण […]

अधिक वाचा..

या घरगुती उपायांमुळे आपण सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकता

दूध आणि हळद गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. आल्याचा चहा आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा […]

अधिक वाचा..

थंडीत दवाखान्याची चक्कर टाळायची असेल तर करा तुळशीचा वापर, होतील आश्चर्यकारक फायदे 

तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याचे वर्णन प्राचीन भारतातील ग्रंथांमध्येही आढळते. त्याचवेळी, त्याचे गुणधर्म वेदांमध्ये देखील सांगितले आहेत. तुळशीच्या बियांना सब्जा बियाणे, फालुदा बियाणे आणि तुकमरिया बियाणे अशा अनेक नावांनी ओळखले जाते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. सर्दी झाली की तुळशीचा आणि लवंगाचा चहा प्यायला पाहिजे असे अनेकदा वडीलधारी मंडळी सांगतात. त्याचप्रमाणे तुळशीमुळे तुम्हाला […]

अधिक वाचा..

थंडीत नारळ पिण्याचे फायदे आणि तोटे

नारळाचं पाणी आरोग्यासाठी चांगलं असतं. आजारपण असो वा नसो नारळ पाणी पिणं कधीही चांगलं. आजारी पडल्यावर डॉक्टरही नारळ पाणी पिण्याचा सल्ला देत असतात. पण नारळ पाणी कोणत्या सीजनमध्ये प्यावे हे अनेकांना समजत नाही. थंडीच्या दिवसात म्हणजे हिवाळ्यात नारळ पाणी प्यायल पाहिजे का, असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहोत. नारळ पाणी हिवाळ्यात […]

अधिक वाचा..