मुंबई महापालिकेवर २५ वर्षांची ठाकरे यांची सत्ता संपुष्टात; महायुतीला काठावरचे बहुमत

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला असून, महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेला यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण ५४,६४,४१२ वैध मते नोंदवली गेली, तर ११,६७७ मते टपाली मतदानाद्वारे पडली. अधिकृत आकडेवारीनुसार […]

अधिक वाचा..

थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं […]

अधिक वाचा..

सलाम त्यांच्या कार्याला! ‘एन्काउंटर स्पेशलिस्ट’ दया नायक यांचा वर्दीतील प्रवास थांबला

मुंबई: मुंबईतील गँगस्टर्स, गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेले एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक हे आज निवृत्त झाले आहेत. दया नायक हे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून निवृत्त झाले. १९९५ साली दया नायक मुंबई पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर आता सुमारे ३१ वर्षांच्या कारकिर्दीचा प्रवास थांबला. संघर्ष, वादग्रस्त वळणं आयुष्य दया नायक यांच्या वाट्याला आले. जेवढी प्रसिद्धी आली तेवढीच […]

अधिक वाचा..

डोळे चुरचूरतात सारखे डोळ्यातून पाणी येते, पाहा काय आहेत कारणे व उपाय

उन्हामुळे अनेक शारीरक समस्या उद्भवतात. काही फार कॉमन असतात. त्यामुळे त्यांची कारणे तसेच त्या समस्यांवर घरगुती उपाय आपल्याला माहिती असतात. मात्र अशाही काही समस्या या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उद्भवतात, ज्या काही ठराविक लोकांनाच होतात. त्या काही फार गंभीर नसल्याने आपण दुर्लक्ष करतो. मात्र असे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरु शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकांच्या डोळ्यातून पाणी येते. उन्हाळ्यातच […]

अधिक वाचा..