अन्नदात्याला लुबाडणाऱ्या खत-बियाणे कंपन्यांवर काय कारवाई करणार; नाना पटोले 

मुंबई: जगाचा पोशिंदा असलेल्या अन्नदात्याला खत, बियाणे कंपन्या लुबाडत आहेत. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांची सर्रास फसवणूक केली जात आहे. सरकारचा कृषी विभाग राज्यभर आहे पण अशा कंपन्यावर सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. शेतकऱ्याला लुबडणाऱ्या, त्याची फसवणूक करणाऱ्या मुजोर कंपन्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे, याची विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत […]

अधिक वाचा..

कोणाच्या फायदयासाठी सिडकोने खासगी कंपन्यांची नेमणूक केली

मुंबई: नवी मुंबईत आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकांसाठी सिडको ६७ हजार घरे बांधत आहे. आतापर्यंत लाखो घरे बांधणी आणि विक्रीचा मोठा अनुभव गाठीशी असताना सिडकोने यावेळी ही घरे विकण्यासाठी दोन खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. ऐरवी सिडकोची घर खरेदीसाठी लोकं मोठया प्रमाणात पुढे येत असताना आता ही घरे विकण्यासाठी सिडकोने खासगी कंपनीची नेमणूक का […]

अधिक वाचा..

कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण मध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये कंपन्यांना धमकावणाऱ्या तसेच कंपन्यांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या असून यापूर्वी […]

अधिक वाचा..