रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडाल? जाणून घ्या ऑनलाइन आणि ऑफलाइन संपूर्ण प्रक्रिया

मुंबई: कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन झाले आहे आणि त्याचे नाव शिधापत्रिकेत (रेशन कार्ड) समाविष्ट करायचे आहे? आता त्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या ऑनलाइन सुविधेमुळे घरबसल्या अर्ज करता येतो. तसेच इच्छुकांसाठी ऑफलाइन पर्यायही उपलब्ध आहे. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे नवीन सदस्याचे आधार कार्ड जन्म प्रमाणपत्र किंवा विवाहानंतर नाव जोडत असल्यास विवाह प्रमाणपत्र […]

अधिक वाचा..

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९०० खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालय, महिला व बाल रुग्णालय आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या प्रकल्पाचे काम ‘फास्टट्रॅक’ पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी प्रशासकीय दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. […]

अधिक वाचा..

शिक्षण सेवकांसाठी मोठा दिलासा! तीन वर्षांचा कालावधी पुन्हा पूर्ण करावा लागणार नाही

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि १०० टक्के अनुदानित शाळांमध्ये लागू असलेल्या शिक्षण सेवक योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला असून, या निर्णयामुळे हजारो शिक्षण सेवकांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे नवा निर्णय? सन २००० पासून राज्यात शिक्षण सेवक योजना लागू आहे. या योजनेनुसार उमेदवारांना […]

अधिक वाचा..

लाडक्या बहिणींनो आता अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन करणार केवायसी

मुंबई: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता महिलांना केवायसीसाठी कार्यालयात किंवा ऑनलाईन अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कारण अंगणवाडी सेविका स्वतः घरोघरी जाऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत. केवायसीसाठी शेवटची तारीख लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी करण्यासाठी फक्त १३ दिवस शिल्लक. केवायसीची अंतिम तारीख […]

अधिक वाचा..

लाडकी बहिण योजनेच्या e-KYC साठी उरले फक्त ‘इतके दिवस’ लगेच पूर्ण करा

औरंगाबाद: राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या ‘एक्स’ (Twitter) खात्यावरून लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्या लाभार्थी भगिनींनी अद्याप e-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांनी 3१ डिसेंबर २०२५ पूर्वी ही प्रक्रिया अनिवार्यपणे पूर्ण करावी. वेळेत e-KYC न केल्यास योजनेचा लाभ थांबू शकतो. ३१ डिसेंबर २०२५ नंतर काय होणार e-KYC अपूर्ण […]

अधिक वाचा..

रेशन दुकान कसे सुरू करावे? अर्ज प्रक्रिया, पात्रता, कागदपत्रे संपूर्ण माहिती जाणून घ्या…

रेशन दुकान (स्वस्त धान्य दुकान) हे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत चालणारे सरकारमान्य दुकान आहे. या दुकानातून पात्र रेशनकार्डधारकांना गहू, तांदूळ, साखर, डाळी, तेल इत्यादी वस्तू कमी दरात दिल्या जातात. हा व्यवसाय उत्पन्नासोबत समाजसेवेसाठी देखील उत्तम मानला जातो. रेशन दुकानासाठी पात्रता अटी अर्जदार भारतीय नागरिक असावा किमान 10 वी उत्तीर्ण वय किमान 21 वर्षे गंभीर […]

अधिक वाचा..

बीड ते परळी रेल्वे मार्ग कामाला गती देऊन रेल्वे मार्ग पूर्ण करा ; अजित पवार

बीड ते अहिल्यानगर मार्गावर सुरू होणार रेल्वे मुंबई: बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार असून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार आहे. यामुळे अनेक वर्षापासूनचे बीडवासियांचे रेल्वेसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित […]

अधिक वाचा..

सत्यानाश होईल साल्यांचा, ठाकरे गट सोडणाऱ्यांवर बडा नेता संतापला

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राज्य तसेच स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचे राजकारण जोर धरू लागले आहे. काही ठिकाणी तर स्थानिक पदाधिकारी ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी आग्रही आहेत. तर राज्यपातळीवरील नेते महापालिका, जिल्हा परिषदा हातातून जाऊ नयेत म्हणून ताकद असलेल्या नेत्यांना आपल्या पक्षात बोलवून घेत आहेत. […]

अधिक वाचा..

७६ लाख रहस्यमय वाढलेल्या मतांवर सुनावणी पूर्ण 

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडली बाजू: २५ जूनला निकाल मुंबई: मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्र २०२४ विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ६ वाजल्यानंतर अचानक रहस्यमय पद्धतीने वाढलेल्या ७६ लाख मतांबाबत महत्त्वपूर्ण सुनावणी आज पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे चेतन चंद्रकांत अहिरे यांनी याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. चेतन अहिरे विरुद्ध भारतीय संघराज्य व इतर या प्रकरणात […]

अधिक वाचा..

तुमच्या गावात कृषी सेवा केंद्र कसं सुरू कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कृषी सेवा केंद्र सुरू करणं म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार बनण्यासारखं आहे. या केंद्रातून तुम्ही त्यांना बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे आणि इतर शेती साहित्य उपलब्ध करून देता. हा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देईल आणि शेतकऱ्यांच्या गरजाही पूर्ण करेल. चला, कृषी सेवा केंद्र सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया समजून घेऊया. 1) शैक्षणिक पात्रता तुम्ही किमान १२ […]

अधिक वाचा..