मराठा समाजाचा नवा आदर्श; लग्न समारंभासाठी आचारसंहिता जाहीर
संभाजीनगर: दोनशे लोकांच्या उपस्थितीत लग्न पार पाडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मराठा समाजाने घेतला आहे. समाजातील अनावश्यक खर्चांना फाटा देत, साधेपणाने आणि आदर्श पद्धतीने विवाह सोहळे साजरे करण्यासाठी ही आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. प्रमुख वैशिष्ट्ये उपस्थिती मर्यादित: लग्न समारंभासाठी केवळ १०० ते २०० लोकांची उपस्थिती असावी. हुंडाबंदी: हुंडा घेण्यास आणि देण्यास सक्त मनाई. डीजेला फाटा: डीजेऐवजी […]
अधिक वाचा..