सतत BP च्या गोळ्या घेऊ नका त्याऐवजी आहार विहार बदला

गोळ्यांचे दुष्परिणाम जाणुन घ्या. रक्तदाब असल्यास खाल्या जाणाऱ्या गोळ्यांचा शरीरावर काय परिणाम होतो का? ह्या विषयी काही माहिती. रक्तदाब कमी करणे रक्तदाब औषधांचा प्राथमिक परिणाम रक्तदाब कमी करणे आहे. रक्तवाहिन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब कमी करून, ही औषधे हृदय, मेंदू आणि इतर अवयवांना होणारे नुकसान टाळण्यास मदत करू शकतात. हृदयावरील कामाचा ताण कमी करणे रक्तदाबाची औषधे […]

अधिक वाचा..

सतत घसा कोरडा पडतो आणि पुन्हा पुन्हा लघवी लागते का? या गंभीर आजाराचा असू शकतो धोका

बदलती लाइफस्टाईल, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे आजकाल लोकांना लगेच वेगवेगळे गंभीर आजार होत आहेत. या आजारांची वेगवेगळी लक्षणं शरीर वेळोवेळी देत असतं. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात. असं करणं करणं त्यांना महागात पडू शकतं. असाच एक आजार म्हणजे हाय ब्लड शुगर म्हणजेच डायबिटीस. जेव्हा ब्लड शुगर हाय होते तेव्हा या स्थितीला हायपरग्लायकेमिया […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का? जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..

तुम्ही सतत आजारी पडताय का, ही असू शकतात त्यामागची कारण

१) तुमचा आहार योग्य आहे का आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते. २) आपल्याला व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता आहे का आपल्या सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते ते म्हणजे व्हिटॅमिन ‘डी’ ची कमतरता असणे. ३) तुम्ही पुरेसे पाणी पिताय […]

अधिक वाचा..

तळपायांची सतत आग होते का मग जाणून घ्या कारणे आणि उपाय

अंगात ताप असेल, किंवा शरीरातील उष्णता वाढली असेल, तर क्वचित तळपायांची आग होऊ शकते. अशा वेळी काही साधे घरगुती उपाय केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र ही समस्या सातत्याने उद्भविणारी आणि गंभीर असते. अशा वेळी ही समस्या उद्भविण्यामागे नेमके काय कारण असू शकेल याचे निदान करण्यासाठी वैद्यकीय तपासण्या करून घेऊन त्यानुसार […]

अधिक वाचा..

कोणत्या व्हिटामिन्सच्या कमतरतेमुळे घाबरल्यासारखं वाटत…

आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

भूमिपुत्र प्रतिष्ठानचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इशारा शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेच्या कार्यालयीन वेळेत सातत्याने गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात भूमिपुत्र प्रतिष्ठानतर्फे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून, अशा अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल रजिस्टरची तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी केली आहे. याबाबतचे सविस्तर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील सहआयुक्त यांना सादर करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

घरोघर महिलांचा स्ट्रेस-चिडचिड कशाने वाढते? अनेकजणी सतत रागावलेल्या का असतात 

पुरुषांपेक्षा महिलांना जास्त स्ट्रेस असतो आणि भारतीय महिला तर आत्यंतिक स्ट्रेसने पिचलेल्या आहेत. असा एक अभ्यास नुकताच वाचला. विशेषतः नोकरदार स्त्री-पुरुषांचा हा सर्व्हे करण्यात आला होता. त्यात साधारण असं आढळलं की सुमारे ७२ टक्के महिलांनी सांगितलं की आपल्याला प्रचंड स्ट्रेस आहे. त्यांची अत्यंत चिडचिड होते. अतिशय मूड स्विंग्ज होतातच; पण त्यासोबतच त्यांना रडू येतं, निराश […]

अधिक वाचा..

औषध घेऊनही डोकं सतत ठणकतय मग करा हे घरगुती उपाय करा

डोकं दुखू लागले की, आपल्याला सुचायचे बंद होते. डोके दुखीचा हा त्रास बहुतेकांना सतत छळतो. महिन्यातून एकदा तरी आपले डोके दुखू लागते.डोके दुखण्याची कारणे अनेक आहेत. पण अनेकदा डोके दुखू लागले तर गोळी खाणे टाळा. काही घरगुती उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल. मानसिक ताण, चिंता, अपुरी झोपेमुळे डोके दुखीच्या समस्या उद्भवतात. यावेळी आपण गोळी घेतो. […]

अधिक वाचा..

अल्पवयीन मुलांमध्ये राग वाढला, सतत चिडचिड करताय, पालकांनी आता करायचं काय

छोट्या-छोट्या गोष्टींवरून लहान मुलांमध्येही राग अनावर होत असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसून येते. अनेक मुले, तर रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतात. त्यामुळे मुलांना राग येत असेल, तर पालकांनी त्यांना चिडवणे, रागावणे टाळावे आणि मारहाणही करू नये, तसे केल्यास त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याऐवजी त्यांच्या रागाची कारणे समजून घेऊन प्रेमाने बोलून त्यांना शांत करावे, त्यांच्यासोबत वेळ […]

अधिक वाचा..