महिला सुरक्षेवर प्रश्नचिन्ह; महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर टीका तीव्र

मुंबई: राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आयोग अधिक सक्षम व संवेदनशील पद्धतीने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात व्यक्तीने ॲसिड हल्ला केल्याची […]

अधिक वाचा..

‘कमळी’तील अन्नपूर्णा आजींचा प्रवास: टीकेपासून आत्मविश्वासापर्यंत!

मुंबई: कमळी ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेने ठरलं तर मग ला तगडी स्पर्धा देत टीआरपीच्या शर्यतीत दमदार कामगिरी केली आहे. मालिकेतील कमळीप्रमाणेच घराची कर्ती, जबाबदार आणि कणखर अन्नपूर्णा आजींची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. अन्नपूर्णा आजींची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री ईला भाटे यांनी साकारली आहे. मालिकेत त्या आपल्या हरवलेल्या […]

अधिक वाचा..

दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी

मागील MoU वर श्वेतपत्रिका जाहीर करा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी मुंबई: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य […]

अधिक वाचा..

जरांगेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ कडाडल्या! ‘काय उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’…

मुंबई: मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांनी भाजपाच्या आमदार व महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दोन दिवसांपुर्वी टीका केली होती. माझ्या नादाला लागू नको, नाहीत तुझं सगळं गबाळं उचकीन, आमच्या आया-बहीणींवर हल्ला झाला तेव्हा तू कुठे गेली होती’ […]

अधिक वाचा..

मामाबरोबर भाचा मैदानात! त्यांनी केलेली टीका सामाजिक घडीला बदनाम करणारी आहे

संगमनेर: संगमनेरमधील कीर्तनात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तापल्या आहेत. संग्रामबापू भंडारे महाराज यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरातांवर टीका करताना, जीभ घसरली. नथूरामजी गोडसे होण्याची भाषा वापरली. भंडारे महाराज यांच्या भाषेवरून राज्यातील संपूर्ण काँग्रेस, थोरातांसाठी मैदानात उतरली आहे. तसेच थोरातांचे भाचे तथा नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांना त्यांच्या […]

अधिक वाचा..

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत सरकारवर टीकास्त्र…

राज्यपालांच्या अभिभाषणाच्या माध्यमातून पाठ थोपटून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न मुंबई: महागाई, बेरोजगारी, महापुरुषांची स्मारके, महामानवांचा अवमान यासह राज्यासमोरील महत्वाच्या, गंभीर प्रश्नांचा उल्लेख राज्यपालांच्या अभिषाणात नाही. सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा विसर सरकारला पडला आहे. सरकारच्या सुमार कामगिरीमुळे अनेक महत्वाचे विषय अभिभाषणात टाळले आहेत. महिलांवर हल्ले होत आहेत. पत्रकारांची हत्या होत आहे. जनतेच्या पैशांवर मंत्र्यांची उधळपट्टी सुरु आहे. […]

अधिक वाचा..

आमदार अशोक पवारांकडून मुद्दे सोडून टीका: आबासाहेब सोनवणे

शिक्रापूर (शेरखान शेख): आमदार अशोक पवार यांच्याकडे मुद्दे नसून आमच्या पॅनलला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असताना लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता आमदार वैयक्तिक पातळीवर टिका करु लागले असून त्यांच्याकडे मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक विषयावर येत असून त्यांनी मुद्दे सोडून टीका न करता त्यांचा व्यवसाय देखील जाहीर करावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे शिरुर तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे […]

अधिक वाचा..