दहीहंडीचा थरार ठरला जीवघेणा! मुंबई-नवी मुंबईत दोन दुर्घटनांत दोघांचा मृत्यू; १६८ गोविंदा जखमी

मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत घडलेल्या दोन दुर्घटनांनी उत्सवाला गालबोट लागले आहे. ऐरोलीत मानवी मनोरा रचताना तोल जाऊन पडलेल्या ३४ वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. तर मालाडच्या मालवणी परिसरात दहीहंडीसाठी बांधलेला खांब कोसळल्याने सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. दरम्यान, मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत १६८ गोविंदा […]

अधिक वाचा..

शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा जल्लोष

  सीताबाई थिटे डी फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थिनींचा सलग दुसरा विजय शिरुर (अरुणकुमार मोटे): “बोल बजरंगबली की जय!” या जयघोषात शिरूर शहर दुमदुमले, कारण यंदाही शिरूरच्या मानाच्या महिला दहीहंडीचा थरार रंगला. यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन व स्वराज्य रक्षक फाउंडेशन शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या अद्वितीय महिला दहीहंडी उत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात […]

अधिक वाचा..

दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करा…

मुंबई: दहीहंडी उत्सवाची वेळ रात्री १२ पर्यंत करण्यात यावी आणि गोपालकालाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच दहीहंडी मंडळावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष […]

अधिक वाचा..