२०३० पर्यंत घरगुती वीजदर २६% ने कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: पूर्वी वीजेचे दर दरवर्षी सुमारे ९ टक्क्यांनी वाढत होते. मात्र आता २०२५ ते २०३० या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्येक वर्षी वीजदर १.२ टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी शनिवारी दिली. त्यामुळे २०३० पर्यंत घरगुती वीजदरात २६ टक्के तर औद्योगिक वीजदरात ९ टक्क्यांची घट होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरजवळील अतिरिक्त बुटीबोरी […]

अधिक वाचा..

शरीरात रक्त कमी झालंय-थकवा येतोय ६ उपाय करा, हिमोग्लोबीन भरपूर वाढेल

रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होत जातं. शरीरात रक्तात कमरता असल्यास बल्ड सेल्स, ऑक्सिजन कमी होते. रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात. न्युट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. रक्ताच्या कमतरतेनं हिमोग्लोबिन आणि रेड ब्लड सेल्स कमी होत जातात. यामुळे एनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता भासू शकते. महिलांना ही समस्या सर्वाधिक उद्भवते. […]

अधिक वाचा..

तेलकट- तुपकट न खाताही कोलेस्टेरॉल वाढत,मग या ५ गोष्टी करा- कोलेस्टेरॉल कमी होईल

आपली जीवनशैली बदलली तसे तसे आजार आणि त्यांचे स्वरुपही बदलले. हल्ली कमी वयातच मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार असे त्रास तर होतच आहेत. पण त्यासोबतच रक्तातील कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड वाढणे यांचे प्रमाणही खूप असल्याचे दिसून येते.. रक्तातले हे दोन्ही घटक वाढले की अनेक जण तब्येतीच्या बाबतीत खूप सतर्क होतात. तेलकट- तुपकट पदार्थांसह गोड पदार्थ खाणंही कमी करतात. पण […]

अधिक वाचा..

बळीराजाला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो

पुणे: राज्यातील बळीराजा आज हवालदिल झालेला आहे, अवकाळी पावसाने शेतातील उभं पिक वाया गेलं, शेतमालाला भाव मिळत नाही, त्याचे जगणेच कठीण झाले आहे. शेतकऱ्याला चांगले दिवस येवो, बेरोजगारांना रोजगार मिळो, महिलांवरील अत्याचार कमी होवो आणि आता विश्वात्मके देवे, ही संकल्पना साकार करण्याच्या अनुषंगाने दुरितांचे तिमिर जावो,विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, […]

अधिक वाचा..

फक्त चालून वाढलेली शुगर कमी होते का

जगभरात डायबिटीस या आजाराचे रूग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण भारतात या लाइफस्टाईलसंबंधी आजाराचे रूग्ण सगळ्यात जास्त आहेत. हा एक असा आजार आहे जो पूर्णपणे बरा होत नाही. हा आजार केवळ कंट्रोल केला जाऊ शकतो. त्यामुळे शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आहारात बदल करण्यासोबतच वॉक करूनही तुम्ही […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या १ कप ‘गुलाबी चहा’! दिवसभर थकवा गायब, स्ट्रेस होईल कमी-चेहऱ्यावर येईल ग्लो

अनेकांच्या दिवसाची सुरुवात सकाळच्या चहा किंवा कॉफीने होते. सकाळी चहा प्यायल्याने आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. तसेच शरीरात वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होते. अशातच सध्या गुलाबी चहाचा ट्रेंड वाढताना दिसून येत आहे. हा चहा फक्त चवीला उत्तम नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. गुलाबी चहा विशेषत: काश्मिरी चहा म्हणून ओळखला जातो. या चहामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. […]

अधिक वाचा..