बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि जनतेशी नाळ; एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा आढावा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्षातून नेतृत्व घडवत स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केल्याची भूमिका त्यांच्या समर्थकांकडून मांडली जाते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या कार्यपद्धतीचा वारसा पुढे नेत त्यांनी कार्यकर्ता-केंद्रित राजकारणाला प्राधान्य दिल्याचे समर्थकांचे मत आहे. मराठी अस्मिता, हिंदुत्व, राष्ट्रहित आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याची प्रेरणा बाळासाहेब ठाकरे […]

अधिक वाचा..