देशाला आज काँग्रेस विचाराची नितांत गरज; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सत्ताधारी भाजपा सरकार करत आहे. देशासमोर आज मोठे संकट उभे ठाकले असून या परिस्थितीत देशाला तारणारा एकच विचार असून तो काँग्रेसचा विचार, त्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा […]

अधिक वाचा..

जुन्या पेन्शन योजनेच्या संपामुळे नागरीकांचे होतायेत प्रचंड हाल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुनी पेन्शन योजनेसाठी संप पुकारल्याने गेल्या ७ दिवसापासून शिरूर तहसिल कार्यालतील पुरवठा विभाग, सेतू विभाग, तलाठी कार्यालय व विविध संकलंन विभाग, दुय्यम निंबधक, कृषी विभाग, पंचायत समिती, भुमिअभिलेख कार्यालय बंद असून या विभागातील नागरीकांची विविध कामे संपामुळे मोठया प्रमाणावर खोळंबली आहे. तसेच तालुक्यातील गेल्या 7 दिवसापासून जिल्हा परीषद प्राथमिक शाळा शिक्षक संपात […]

अधिक वाचा..