फक्त ५ दिवस प्या ‘हे’ खास पाणी, पोट फुगणं किंवा गॅसचा त्रास होईल गायब

खाण्या-पिण्यात जर काही गडबड झाली तर पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढतात. अनेकदा तर स्ट्रेस किंवा वातावरणात बदल झाल्यावरही पोट बिघडतं. एकदा का पोट बिघडलं तर खाणं-पिणं बरोबर होत नाही. यामुळे पोट फुगतं, पोटात गॅस होतो आणि अनेकदा पोट दुखतं सुद्धा. बरेच लोक असेही आहेत ज्यांना जेवण केल्यावर पोटात गडबड होते. ब्लोटिंग आणि गॅस दूर […]

अधिक वाचा..

शिस्तीचा बोजवारा! एसपींच्याच कॅबिनमध्ये कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत; पोलिस दल पुन्हा वादात

बीड: बीड जिल्हा पोलिस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही मनमानी वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या शासकीय निवासस्थानी एका कर्मचाऱ्याला गांजा ओढताना पकडण्यात आले होते. त्या घटनेची चर्चा अद्याप थंडावलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द […]

अधिक वाचा..

शुगर वाढण्याची भीती विसरा, रोज फक्त १ कप ‘ब्लॅक कॉफी’ प्या…

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे फार कठीण काम असते. खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करू शकतो. डायबिटीस हा लाईफस्टाईलशी निगडित असा आजार आहे, जो योग्य आहार आणि काही खास सवयींचे पालन करुन सहज नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि आपल्या लाईफस्टाईलला विशेष महत्त्व असते. डायबिटीस असेल तर […]

अधिक वाचा..

कपभर प्या हळदगूळ पाणी घशासाठी, पोटासाठी उत्तम औषध

घसा दुखणे, खवखव, कोरडेपणा किंवा आवाज बसणे असे त्रास हवामान बदलताना किंवा सर्दी खोकल्याच्या काळात अनेकांना जाणवतात. अशा वेळी औषधांबरोबरच घरगुती, नैसर्गिक उपाय उपयोगी ठरतात आणि त्यात हळद पाणी पिणे हा एक पारंपरिक व विश्वासार्ह उपाय मानला जातो. आयुर्वेदात हळदीला विशेष महत्त्व दिले गेले असून ती घशासाठीच नव्हे तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. हळदीमध्ये […]

अधिक वाचा..

पाणी किती प्रमाणात प्यावे

भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा-शरीर हायड्रेटेड राहतं आणि त्वचा आणखी तरूण दिसते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेवर चमकदारपणा येतो. वयानुसार कुणी किती पाणी प्यायला हवं आयुर्वेदानी सांगितली योग्य पद्धत आणि वेळ सध्या उन्हाळा सुरू आहे आणि पाणी भरपूर पिण्याचा सल्ला सगळेच देतात. अशात आज एका रिपोर्टनुसार, 2.2 अब्ज लोक स्वच्छ पाण्यापासून दूर आहेत. मनुष्याचं साधारण […]

अधिक वाचा..

१ ग्लास कोमट पाण्यात चमचाभर तूप घालून प्यायल्यानं काय होतं

तूप हा पदार्थ फक्त चवीसाठी खाल्ला जाणारा नाही तर तब्येतीसाठी अमृतासमान आहे. अनेक वर्षांपासून भारतात तुपाचा समावेश आहारात केला जात आहे. चपाती, भाकरी किंवा वरण भातावर तूप घातल्याशिवाय अनेकांना जेवणच जात नाही. तुपाच्या सेवनानं शरीराला बरेच फायदे मिळतात अनेक आजारांपासून बचावसुद्धा होतो. तुपाचे नियमित सेवन केल्यानं हाडं मजबूत राहता, रोगप्रतिकारकशक्ती वाढते. पचनक्रिया चांगली राहते. आंतरराष्ट्रीय […]

अधिक वाचा..

मसाल्याच्या डब्यातील ही पिवळी सोनसळी पावडर फक्त पाण्यात मिसळून प्या

हळदीचा वापर प्रामुख्याने भारतीय घरांमध्ये होतो. याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्याचा फायदा निश्चितच आरोग्याला होतो. त्यात अँटि ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हळदीतील गुणधर्मामुळे बॅड कोलेस्टेरॉल, अपचन, ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी हळदीचे पाणी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळी रिकाम्या पोटी हळदीचे पाणी प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते. […]

अधिक वाचा..

किडनी स्टोनचा खूपच त्रास होतोय दररोज किती प्रमाणात पाणी प्याव

शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक म्हणून किडनी ओळखली जाते. शरीरात साचलेली घाण याच किडनीच्या मदतीने बाहेर पडत असते. त्यामुळे जर तुम्ही किडनी निरोगी ठेवली तर तुमचं आरोग्य उत्तम राहतं. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक अवयवाचे कार्य योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. किडनी रक्त फिल्टर करण्याचे काम करते. त्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. […]

अधिक वाचा..

रोज सकाळी प्या शेवग्याच्या पानांचे पाणी तुमच्या शरीराला मिळतील ‘हे’ 7 आश्चर्यकारक फायदे

शेवग्याची शेंग आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असे अनेक पोषक घटक असतात जे चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात. म्हणून शेवग्याची शेंग सुपरफूड मानली जाते. तर शेवग्याच्या शेंगप्रमाणेच या वनस्पतीची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी शेवग्याच्या पानांचे पाणी प्यायल्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शेवग्याचे पाणी आरोग्यासाठी अनेक प्रकारे […]

अधिक वाचा..

तुम्हीही एका दमात पाणी घटाघट पिता का? ही वाईट सवय बिघडवते शरीरातील पाण्याचं संतुलन

पाणी म्हणजे शरीराचा प्राण. पण तुम्हाला ठाऊक आहे का, पाणी प्यायल्यानंतर ते शरीराला तत्काळ शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी मदत करत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी शरीरात गेल्यानंतर लगेच कामाला लागतं, मात्र ते पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी आणि संपूर्ण शरीराला ताजेतवाने करण्यासाठी एक ठराविक वेळ घेतं. पाणी शरीरात कसं शोषलं जात पाणी प्यायल्यानंतर साधारण ५ ते १० मिनिटांत […]

अधिक वाचा..