NEET घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; क्लास संस्कृती, पेपरफुटी आणि धोरणांवर तीव्र संताप

मुंबई: देशातील NEET परीक्षेभोवती निर्माण झालेल्या वाद आणि कथित गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मध्य प्रदेशातील Vyapam Scam प्रकरणाची आठवण करून देत अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि पालकांनी सध्याच्या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षांचे वाढते व्यापारीकरण, क्लासेसची वाढती पकड, सरकारी शाळा-महाविद्यालयांतील अपुरी […]

अधिक वाचा..