वीजदर कपातीच्या आश्वासनावरून सरकारवर टीका; १६% दरवाढीचा आरोप; अतुल लोंढे
मुंबई: राज्यात वीजदर कमी करण्याचे आश्वासन देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. वीजदर कमी होण्याऐवजी ते सुमारे १६ टक्क्यांनी वाढणार असल्याचा दावा करत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी केली. टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना लोंढे म्हणाले की, […]
अधिक वाचा..