मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे ठप्प; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची सरकारवर टीका

पुणे: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्य सरकारवर कडक टीका केली आहे. सपकाळ म्हणाले की, “१ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने पायाभूत सुविधांचे ढोल बडवत आहेत, पण मुंबई–पुणे एक्स्प्रेस वे गेल्या २४ तासांपासून पूर्णपणे ठप्प आहे.” त्यांच्या मते, राज्यातील हा सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग ठप्प झाल्यामुळे हजारो वाहने आणि लाखो […]

अधिक वाचा..

कृत्रिम बुद्धिमत्ता! भारताच्या युवा शक्तीच्या सक्षमीकरणाचे साधन

मुंबई: २१ वे शतक ज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे शतक मानले जाते. या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) असून, ती शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग, संरक्षण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रांत आमूलाग्र बदल घडवत आहे. शिवसेना पक्षाचे मिडिया समन्वयक दिनेश शिंदे म्हणतात, “भारतासारख्या युवा लोकसंख्येच्या देशासाठी AI ही केवळ तांत्रिक संकल्पना नसून राष्ट्रीय सक्षमीकरणाचे […]

अधिक वाचा..

राज्यास्तरीय बाजार समित्यांचे सक्षमीकरण करताना शेतकरी हित व सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण गरजेचे

मुंबई: राष्ट्रीय नामांकित बाजार अनुषंगाने राज्यस्तरीय बाजारांचा विकास करताना राज्यातल्या शेतकऱ्यांचे हित जपले गेले पाहिजे. बाजार समिती सदस्यांच्या अधिकारांचे रक्षण झाले पाहिजे. बाजार समिती सदस्य जनप्रतिनिधींमधून निवडून येतात. शेतकऱ्यांचे, समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात. या सदस्यांचे अधिकार कायम ठेवण्यातच शेतकरी व समाजाचे हित आहे. यातूनच बाजार समित्या अधिक कार्यक्षम, बळकट होतील. बाजार समित्यांसदर्भातील निर्णय घेत […]

अधिक वाचा..